• Fri. Mar 6th, 2026

    मराठा आंदोलन

    • Home
    • मराठी माणसामुळे मुंबई ठप्प झाली तर वावगे काय? मिलिंद देवरांच्या मागणीवर भाजपच्या बड्या नेत्याचा सवाल

    मराठी माणसामुळे मुंबई ठप्प झाली तर वावगे काय? मिलिंद देवरांच्या मागणीवर भाजपच्या बड्या नेत्याचा सवाल

    शिवसेना शिंदे गटाचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित आंदोलनासंबंधित मागणी केली. त्यावर भाजपच्या बड्या नेत्याने सवाल उपस्थित केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विजयसिंह होलम, अहिल्यानगर: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या…

    ओबीसींच्या नाराजीचा धसका: मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय, आजच GR काढणार; डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न?

    Cabinet Meeting Decision News: राज्य सरकारच्या मराठा आरक्षणाबाबतच्या निर्णयामुळे ओबीसी नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. ही नाराजी दूर करण्यासाठी सरकारने ओबीसींसाठी आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी…

    आझाद मैदान रिकामं करा, मनोज जरांगे यांना आदेश, कोर्टात काय घडलं?

    Maharashtra Times•2 Sep 2025, 2:58 pm मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील उपोषणाचा पाचवा दिवस आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं, या मागणीसाठी जरांगेंनी आझाद मैदानात उपोषण सुरू…

    संघर्षयोद्धा! डोळ्यांमध्ये अश्रू अन् चेहऱ्यावर समाधान, मनोज जरांगे पाटील यांनी सोडलं उपोषण, आझाद मैदानात मराठ्यांचा जल्लोष

    Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलं आहे. राज्य सरकारचं शिष्टमंडळ मराठा आरक्षणाबाबतचा मसुदा घेऊन त्यांच्या भेटीला गेलं होतं. या शिष्टमंडळाला अखेर मनोज जरांगे…

    मराठ्यांच्या मागण्या मान्य, जरांगेंचं उपोषण मागे, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

    मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा मंत्रिमंडळ उपसमितीचं अभिनंदन केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मराठा…

    ‘ओबीसी समाजानेही सर्व आंदोलनं मागे घ्यावीत’, जरांगेंनी उपोषण सोडताच मुख्यमंत्र्यांचं आवाहन

    CM Devendra Fadnavis Appeal OBC Leaders : महाराष्ट्र सरकारने मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्या तर ओबीसी समाज सुद्धा आंदोलन करेल, असा इशारा ओबीसी नेत्यांनी दिला होता. या सर्व नेत्यांना…

    Eknath Shinde : मागण्या मान्य, जरांगेंच्या डोळ्यात पाण्याचे टिपूस; मुख्यमंत्र्यांनतर DCM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

    Eknath Shinde : मनोज जरांगे पाटील यांनी पाच दिवस उपोषण केलं. सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. या आंदोलनार तसेच आरक्षणावर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई…

    Manoj Jarange Patil : ‘कटुता दूर झाली नाही, नाराजी तशीच राहिली’, मनोज जरांगे यांची उपोषण सोडतानाची खंत

    मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी उपोषणस्थळी येण्याची इच्छा व्यक्त केली. पण काही कारणास्तव त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    मराठ्यांना यश, हायकोर्टात जोरदार युक्तिवाद, अखेर कोर्टाकडूनही वकिलांची मागणी मान्य, काय-काय घडलं?

    मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या 8 पैकी 6 मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी हा मोठा दिलासा आहे. पण मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मुंबईत आलेल्या गर्दीवरुन…

    Manoj Jarange Patil: जरांगेंच्या आंदोलनाचा विजय: हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी, सगेसोयरेबाबत काय ठरलं? राज्यपालांच्या सहीने GR निघणार

    Marataha Reservation Mumbai: मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनावर अखेर तोडगा निघाला असून राज्य सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात चर्चा झाली आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांना त्यांच्या मागण्यांबाबत…

    You missed