• Sat. Sep 21st, 2024

Maharashtra News

  • Home
  • सत्यपाल महाराजांकडून चुलीवरच्या बाबाची पोलखोल, सेम टू सेम कृती;लोकहो बाबा-बुवांना भुलू नका

सत्यपाल महाराजांकडून चुलीवरच्या बाबाची पोलखोल, सेम टू सेम कृती;लोकहो बाबा-बुवांना भुलू नका

अकोला : आपल्या देशात कुठे ना कुठे बुवा बाबा आपले चमत्कार दाखवतच असतात. कुणी रुद्राक्ष देणारा महाराज असतो, तर कोणी बेलपत्री वाहिल्यास चांगल्या गुणांनी पास होऊन जाणार असा दावा करणारा…

सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित; शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, जाणून घ्या निकष

मुंबई : “सततचा पाऊस” ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल.…

सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजला जाणार, राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजली जाईल. १०…

ख्रिश्चनांविरुद्ध हिंसाचार थांबवा, समस्त ख्रिस्ती समाजाची मागणी, मुंबईत निषेध रॅली काढणार

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारतातील आणि विशेषत: महाराष्ट्रातील ख्रिश्चन समुदायातील व्यक्ती, कर्मचारी, चर्च आणि संस्थांवर अन्याय होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. या घटनांविरोधात आवाज उठवण्यासाठी ख्रिश्चन समुदायाकडून निषेध…

मटा इम्पॅक्ट : तेरा हजार कोटींची थकित बिले कंत्राटदारांना मिळणार, कामं सुपरफास्ट होणार

कोल्हापूर :‘बिल नाही तर काम नाही’ अशी भूमिका घेताच राज्य सरकारने कंत्राटदारांची थकित बिले देण्यासाठी तब्बल तेरा हजार कोटी रूपये विविध विभागांना हस्तांतरित केले. यामुळे तब्बल पंधरा हजार कोटींची बिले…

You missed