राज्यात एलपीजी गॅससाठी अनेक ठिकाणी ग्राहकांच्या रांगा लागलेल्या बघायला मिळत आहेत. एलपीजीचा राज्यात पुरेसा साठा असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. यानंतर दिल्लीत आज वरिष्ठ पातळीवर महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.