• Wed. Sep 16th, 2026

राजकारण

  • Home
  • MLC Election : ‘हळूहळू शिवसेनेला मारायचंय, एक-एक गड संपू लागले’, अब्दुल सत्तार यांचा भाजपवर घणाघात

MLC Election : ‘हळूहळू शिवसेनेला मारायचंय, एक-एक गड संपू लागले’, अब्दुल सत्तार यांचा भाजपवर घणाघात

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. महायुतीत ही जागा भाजपला सुटलेली असताना समीर सत्तार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर…

MLC Election : सस्पेन्स संपला! भाजपकडून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी 11 उमेदवारांची घोषणा

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून 11 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर-जालना आणि जळगाव या जागांबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. या दोन्ही जागांवर आता भाजप निवडणूक लढणार असल्याचं…

Chhatrapati Sambhajinagar : रात्र वैऱ्याची, शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारीचा सस्पेन्स संपेना, अंतिम क्षणी घोषणा होणार?

महायुतीत विधान परिषदेच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर –जालना स्थानिक प्राधिकारी जागेचा तिढा अजून सुटलाय की नाही? हा प्रश्न अजून तरी अनुत्तरितच आहे. कारण ही जागा नेमकी कुणाला सुटणार ते अद्याप घोषित…

Chhagan Bhujbal : ‘हम साथ-साथ, आमच्यात वाद नाही’, सुनील तटकरे यांच्यासोबत येत छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्यात वाद झाल्याची चर्चा समोर आली होती. पण या चर्चा भुजबळांनी आज पुन्हा फेटाळल्या आहेत. विशेष म्हणजे आज भुजबळ…

MLC Election 2026 : पडद्यामागे घडामोडी, बैठकीतली इनसाईड स्टोरी, महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय?

विधान परिषदेच्या निवडणुतकीसाठी आज महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. एकूण 17 पैकी 15 जागांवर महायुतीच्या तीनही पक्षांचं एकमत झालं आहे. काँग्रेस सर्वाधिक 8 जागांवर निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.…

Maharshtra Farmers : महाराष्ट्र सरकारकडून दिल्लीतून शेतकऱ्यांसाठी गोड बातमी, 10 दिवसांत मोठा निर्णय होणार असल्याचे फडणवीसांचे संकेत

महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ दिल्लीत केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यासाठी गेलं आहे. दिल्लीत केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अत्यंत महत्त्वाची आणि हाय व्होल्टेज बैठक पार पडली आहे. या बैठकीत महाराष्ट्र सरकारने काय साध्य केलं…

Eknath Shinde : ‘मी दिल्लीत आलो की चर्चा होते एकनाथ शिंदे नाराज झाले’, उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

विधान परिषद निवडणुकीसाठीच्या जागावाटपावरुन एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चांवर आज स्वत: शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. पत्रकारांनी याबाबत त्यांना प्रश्न विचारला. यावेळी त्यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी…

‘राष्ट्रवादीच्या बैठकीत अजिबात वाद नाही, मी फक्त बोललो मुद्द्याचं बोला’, Chhagan Bhujbal यांचं स्पष्टीकरण

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर आज दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. निधी वाटपाच्या वादावर आज महायुतीच्या समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजी-माजी आमदार,…

Eknath Shinde : ‘कांदा प्रश्नावर उद्या दिल्लीत हाय व्होल्टेज बैठक’, तर सपकाळांवर संताप, ‘भाई’ गरजले

मंत्रालयातील बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी कांदा प्रश्नाबाबत अतिशय महत्त्वाची माहिती दिली. तसेच त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर प्रचंड टीका केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई…

‘भारत याचक म्हणून गेला नाही’; Devendra Fadnavis यांनी सांगितली आंतरराष्ट्रीय घडामोडींची इनसाईड स्टोरी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्याच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी महत्त्वाची माहिती दिली. विशेष म्हणजे जगभरातील अनेक मोठ्या देशांना भारताशी मैत्री ठेवायची आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.…

You missed