भर उन्हाळ्यात मुंबईकरांचा सुखद प्रवास होणार, मेट्रोने घेतला मोठा निर्णय, ७, २A मार्गावर…
मुंबईःरणरणत उन, बस आणि रिक्षासाठी रांगा व गर्दी यामुळं मुंबईकरांचा जीव मेटाकुटीला येतो. मात्र आता प्रवाशांना गारेगार प्रवास मिळणार आहे. मुंबई महा मेट्रोने मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून…