• Fri. Mar 6th, 2026

    Maharashtra News

    • Home
    • लोकशाही मरणार नाही, मरु द्यायची नाही, सगळे एकत्र येऊन संघर्ष करु, उद्धव ठाकरेंची साद

    लोकशाही मरणार नाही, मरु द्यायची नाही, सगळे एकत्र येऊन संघर्ष करु, उद्धव ठाकरेंची साद

    नागपूर :शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी नागपूरमधील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत विविध मुद्यांवर भाष्य केलं. राज्यात अवकाळी पाऊस पडतोय, गारपीट होतेय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. अवकाळी…

    मित्राच्या लग्नाला जाताना काळाची झडप, ट्रकची भावंडांना धडक, एकाचा जागीच मृत्यू

    हिंगोली :हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात वारंगा फाटा येथून जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ३६१ वर ट्रकने बाईकला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात बाईकस्वार जागीच ठार झाला, तर अन्य एक जण…

    रस्त्यावर भांडण बघून तरुण घाबरुन पळाला, टोळक्याचा गैरसमज, पुण्यात २१ वर्षीय तरुणाची हत्या

    म. टा. प्रतिनिधी, पुणे :भांडण सोडविल्याच्या गैरसमजुतीतून तरुणावर वार करण्यात आल्याची घटना लोहगाव येथे घडली. उपचारादरम्यान जखमी तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पसार झालेल्या टोळक्याला गुन्हे शाखेच्या युनिट चारने अटक…

    मी राजा ठोंगे बोलतोय, दुबईहून मुंबईत ३ अतिरेकी आलेत; पोलिसांना खोटा फोन करणारा नगरमधून अटक

    अहमदनगर: दुबईहून मुंबईत तीन पाकिस्तानी अतिरेकी आले असल्याचा कॉल मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला आला होता. त्यामुळे पोलिसांसह राज्याची दहशतावाद विरोधी पथकाची यंत्रणा कामाला लागली होती. याचे रहस्य अखेर उलगडले असून…

    नवी मुंबईत पत्नीचा खून, पापक्षालनासाठी सोलापुरातील बाळूमामाच्या मंदिरात, प्रसाद खाताना अटक

    नवी मुंबई :कामोठे येथे पत्नीची हत्या करून पळून गेलेल्या ३६ वर्षीय तरुणाला बुधवारी सोलापूर येथील बाळूमामाच्या मंदिरातून अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिरप्पा श्रीरंग शेजाळ असे आरोपीचे नाव असून…

    सत्यपाल महाराजांकडून चुलीवरच्या बाबाची पोलखोल, सेम टू सेम कृती;लोकहो बाबा-बुवांना भुलू नका

    अकोला : आपल्या देशात कुठे ना कुठे बुवा बाबा आपले चमत्कार दाखवतच असतात. कुणी रुद्राक्ष देणारा महाराज असतो, तर कोणी बेलपत्री वाहिल्यास चांगल्या गुणांनी पास होऊन जाणार असा दावा करणारा…

    सततचा पाऊस आता नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित; शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, जाणून घ्या निकष

    मुंबई : “सततचा पाऊस” ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल.…

    सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजला जाणार, राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय

    मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं नैसर्गिक आपत्तीची व्याख्या बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती समजली जाईल. १०…

    ख्रिश्चनांविरुद्ध हिंसाचार थांबवा, समस्त ख्रिस्ती समाजाची मागणी, मुंबईत निषेध रॅली काढणार

    मुंबई : गेल्या काही दिवसांपासून भारतातील आणि विशेषत: महाराष्ट्रातील ख्रिश्चन समुदायातील व्यक्ती, कर्मचारी, चर्च आणि संस्थांवर अन्याय होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. या घटनांविरोधात आवाज उठवण्यासाठी ख्रिश्चन समुदायाकडून निषेध…

    मटा इम्पॅक्ट : तेरा हजार कोटींची थकित बिले कंत्राटदारांना मिळणार, कामं सुपरफास्ट होणार

    कोल्हापूर :‘बिल नाही तर काम नाही’ अशी भूमिका घेताच राज्य सरकारने कंत्राटदारांची थकित बिले देण्यासाठी तब्बल तेरा हजार कोटी रूपये विविध विभागांना हस्तांतरित केले. यामुळे तब्बल पंधरा हजार कोटींची बिले…

    You missed