• Wed. Jul 1st, 2026
    Maharashtra Karnataka Border Dispute | कर्नाटकात काँग्रेसचे राज्य तरी..!,  Bhai Jagtap थेटच बोलले


    .महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात अत्याचार होतायेत..कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आहे…तरी मी सातत्याने सीमावर्ती भागात जातोय..सरकार कुणाचही असूदेत..हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा प्रश्न आहे…असं म्हणत महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून काँग्रेसचे आमदार भाई जगताप चांगलेच आक्रमक झालेत

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *