विधानसभेतील चित्र लोकसभेला राहत नाही, आम्ही चित्र बदलू, नाना पटोलेंचा आशावाद
मुंबई : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेस पक्षाला भरघोस मतदान करून विजयी केले आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांची अपार मेहनत व जनतेचा विश्वास यामुळेच काँग्रेसला तेलंगणात मोठे यश मिळाले आहे. कर्नाटकनंतर दक्षिण…
भाजपची ३ राज्यांत दणदणीत विजयाकडे वाटचाल, काँग्रेसच्या EVM विजय आरोपावर शरद पवार म्हणाले…
सातारा : लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. दुपारपर्यंतच्या कलानुसार चार राज्यांपैकी भाजपने तीन राज्यांत जोरदार मुसंडी मारली आहे. मध्य प्रदेशची सत्ता…
मराठा-ओबीसी वाद सरकारद्वारा प्रायोजित; छगन भुजबळ काय बोलले हे महत्वाचे नाही, ते एक…; काँग्रेसचा घणाघाती आरोप
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूरराज्यातील ज्वलंत प्रश्नांपासून जनतेचे इतरत्र वळवण्यासाठी मराठा-ओबीसी वाद सरकारद्वारा प्रायोजित आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. राज्यात नौटंकीचे मंत्रिमंडळ आहे. कुणाला मंत्री ठेवायचे,…
शेजारील राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत नागपूरच्या नेत्यांवर विशेष जबाबदारी
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : विदर्भाच्या शेजारी असलेल्या मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना नागपूर-विदर्भातील नेत्यांना विविध जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागत आहेत. राज्यात सत्ता अबाधित ठेवणे…
ठाकरेंना सर्वाधिक जागा, मग नंबर काँग्रेसचा; लोकसभेचा फॉर्म्युला ठरला? पटोले म्हणतात…
लोकसभेच्या जागावाटपाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला सांगितले. पाच राज्यांतील विधानसभांच्या निकालानंतर याबाबत पुढील चर्चा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
मनोज जरांगेंच ऐकून निर्णय घ्याल, तर फार मोठं नुकसान होईल; वडेट्टीवारांचा मराठा तरुणांना इशारा
मुंबई: मराठा समाजातील तरुणांनी आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांचे ऐकून निर्णय घेतला तर भविष्यात त्यांचे फार मोठे नुकसान होईल, असा धोक्याचा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला. मराठा…
पंतप्रधान मोदी भीतीपोटी मुदतपूर्व निवडणुका घेतील; पृथ्वीराज चव्हाणांचं महत्त्वपूर्ण भाकित
सातारा : ‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या दोन वर्षांपासून झालेल्या नाहीत. हे नजरेआड करून पाच राज्ये आपल्या हातातून जातील, या भीतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेच्या निवडणुका मुदतीआधी घेतील. त्यामुळे दुसऱ्या…
जुमलेबाज भाजपाला असा ‘जुमला’ दाखवा की पुन्हा सत्तेत येणार नाही: नाना पटोले
भंडारा: भारतीय जनता पक्षाने देशातील जनतेला फसवले आहे. २०१४ साली नरेंद्र मोदी यांनी खोटी आश्वासने देऊन सत्ता मिळवली व सत्तेत येताच आश्वासनांना हरताळ फासला. यवतमाळमध्ये ‘चाय पे चर्चा’ करताना मोदींनी…
परीक्षेला निघालेल्या नांदेडच्या विद्यार्थ्यांना बस मिळेना, अशोक चव्हाणांनी एक फोन फिरवला अन्…
नांदेड: एखाद्या राजकीय नेत्यांच्या आलेला फोन किती महत्वाचा असतो आणि त्या फोन नंतर अडचण किती क्षणात दूर होते याचा प्रत्यय शनिवारी रात्री परीक्षा देण्यासाठी नागपूरला जाणाऱ्या शेकडो परीक्षार्थीना आला आहे.…
काक पुतणे एकत्र आले तर काय? उद्धव ठाकरेंनी पर्याय शोधला, कामालाही लागले!
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : अजित पवार आणि शरद पवार यांच्यात होणाऱ्या भेटीमुळे काहीसे संभ्रमाचे वातावरण असताना, शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाने खबरदारीचा उपाय म्हणून लोकसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याची चाचपणी…