• Sat. Sep 5th, 2026

raigad batmya

  • Home
  • Alibaug Water Cut : पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या अलिबागसाठी महत्त्वाची बातमी, 16 जूनला पाणी पुरवठा बंद राहणार

Alibaug Water Cut : पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या अलिबागसाठी महत्त्वाची बातमी, 16 जूनला पाणी पुरवठा बंद राहणार

अलिबाग शहरासाठी महत्त्वाची बातमी आहे. शहरातील पाणी पुरवठा 16 जूनला दिवसभर बंद राहणार आहे. एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीत तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.…

प्रतापगडाच्या पायथ्याशी वसलेल्या पार गावासाठी आता थेट ठाण्याहून एसटी; इतिहास, निसर्ग आणि अध्यात्माचे अनोखे मिलन

प्रतापगडाच्या पायथ्याशी बसलेलं पार गाव हे पर्यटकांना आकर्षित करत असते. या गावाला ऐतिहासिक, धार्मिक आणि भौगोलिकदृष्ट्या अत्यंत महत्त्व मानलं जातं. या गावात जाण्यासाठी आता ठाण्याहून एसटी बस सेवा सुरु करण्यात…

Panvel-Karjat Railway Corridor : हे स्वप्न नाही तर सत्य! 9 मोठे पूल, 35 लहान पूल, 16 अंडरब्रिज, 5 उड्डाणपूल अन् 3 बोगदे तयार

पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉरचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या प्रकल्पामुळे उपनगरी रेल्वेला नवी गती मिळणार आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पाचे 98 टक्के काम झाले आहे. यामध्ये नऊ मोठे पूल,…

Shivrajyabhishek Sohala : किल्ले रायगडकडे जाणाऱ्या शिवभक्तांचा प्रवास होणार अधिक सुलभ; दादर येथे बससेवेचा शुभारंभ

किल्ले रायगडवर शिवराज्याभिषेक सोहळा दिनाच्या निमित्ताने जय्यत तयारी केली जात आहे. राज्यासह देशभरातून शिवप्रेमी इथे दाखल होतात. या शिवप्रेमींचा प्रवास अधिक सुलभ व्हावे यासाठी प्रशासनाकडून महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे.…

Raigad Politics : शिंदेंचा शब्द प्रमाण, रायगडमधील महायुतीतलं बंड शमवण्यात मोठं यश, वाचा Inside Story

रायगडमधील महायुतीमधील बंड शमवण्यात महायुतीला मोठं यश आलं आहे. शिवसनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अर्ज मागे घेतला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : कोकण…

DNA काढणाऱ्या नेत्यांचे ‘गळ्यात गळे’; मतदार म्हणतात, हा कोणता युतीधर्म?

विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय घडामोडी राज्यात बघायला मिळाल्या. अनेक ठिकाणी महायुतीमधील मतभेद बघायला मिळाले. पण अखेर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना मतभेद दूर करण्यात यश आले. पण या सगळ्या…

Raigad Water Supply : रायगडची तहान भागवण्यासाठी 70 टँकर रस्त्यावर; 73 गावे, 258 वाड्यांमध्ये पाणी पुरवठा

रायगडची तहान भागवण्यासाठी 70 टँकर रस्त्यावर उतरले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या नियोजनाने 1.31 लाख नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या माध्यमातून 73 गावे, 258 वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा होणार आहे. पेण…

Raigad News : गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा जलवाहतूक बंद, पावसाळ्यात आता एसटीच ‘लाईफलाईन’!

गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा असा दररोज जलवाहतूकीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. कारण ही जलवाहतूक पावसाच्या निमित्ताने बंद करण्यात आली आहे. अर्थात हा निर्णय प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तवच घेण्यात…

Ambenali Ghat आजही धोक्याच्या सावटाखाली; रखडलेल्या कामांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

आंबेनळी घाटात घडलेल्या अपघाताच्या घटनेमुळे संपूर्ण राज्य हळहळलं आहे. या अपघातात आठ तरुणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर पुन्हा एकदा आंबेनळी घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवशांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चा होत आहे. (फोटो–…

Ambenali Ghat Accident : भय इथले संपत नाही, आंबेनळी घाटातील 2018 सालच्या काळ्याकुट्ट आठवणी जाग्या

कोकणात आंबेनळी घाटात झालेल्या अपघातात 8 जीवलग मित्रांचा मृत्यू झाला आहे. आंबेनळी घाटात अशाप्रकारे अपघातात इतक्या जणांचा जीव जाणारी ही पहिली दुर्घटना नाही. आजच्या या अपघाताने 2018 साली झालेल्या भीषण…

You missed