विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय घडामोडी राज्यात बघायला मिळाल्या. अनेक ठिकाणी महायुतीमधील मतभेद बघायला मिळाले. पण अखेर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना मतभेद दूर करण्यात यश आले. पण या सगळ्या गदारोळाची कोकणात सर्वसामान्य नागरिकांमध्ये चांगलीच चर्चा सुरु आहे.