• Fri. Jun 5th, 2026

    raigad batmya

    • Home
    • Shivrajyabhishek Sohala : किल्ले रायगडकडे जाणाऱ्या शिवभक्तांचा प्रवास होणार अधिक सुलभ; दादर येथे बससेवेचा शुभारंभ

    Shivrajyabhishek Sohala : किल्ले रायगडकडे जाणाऱ्या शिवभक्तांचा प्रवास होणार अधिक सुलभ; दादर येथे बससेवेचा शुभारंभ

    किल्ले रायगडवर शिवराज्याभिषेक सोहळा दिनाच्या निमित्ताने जय्यत तयारी केली जात आहे. राज्यासह देशभरातून शिवप्रेमी इथे दाखल होतात. या शिवप्रेमींचा प्रवास अधिक सुलभ व्हावे यासाठी प्रशासनाकडून महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे.…

    Raigad Politics : शिंदेंचा शब्द प्रमाण, रायगडमधील महायुतीतलं बंड शमवण्यात मोठं यश, वाचा Inside Story

    रायगडमधील महायुतीमधील बंड शमवण्यात महायुतीला मोठं यश आलं आहे. शिवसनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अर्ज मागे घेतला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : कोकण…

    DNA काढणाऱ्या नेत्यांचे ‘गळ्यात गळे’; मतदार म्हणतात, हा कोणता युतीधर्म?

    विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय घडामोडी राज्यात बघायला मिळाल्या. अनेक ठिकाणी महायुतीमधील मतभेद बघायला मिळाले. पण अखेर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना मतभेद दूर करण्यात यश आले. पण या सगळ्या…

    Raigad Water Supply : रायगडची तहान भागवण्यासाठी 70 टँकर रस्त्यावर; 73 गावे, 258 वाड्यांमध्ये पाणी पुरवठा

    रायगडची तहान भागवण्यासाठी 70 टँकर रस्त्यावर उतरले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या नियोजनाने 1.31 लाख नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या माध्यमातून 73 गावे, 258 वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा होणार आहे. पेण…

    Raigad News : गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा जलवाहतूक बंद, पावसाळ्यात आता एसटीच ‘लाईफलाईन’!

    गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा असा दररोज जलवाहतूकीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. कारण ही जलवाहतूक पावसाच्या निमित्ताने बंद करण्यात आली आहे. अर्थात हा निर्णय प्रवाशांच्या सुरक्षेच्या कारणास्तवच घेण्यात…

    Ambenali Ghat आजही धोक्याच्या सावटाखाली; रखडलेल्या कामांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

    आंबेनळी घाटात घडलेल्या अपघाताच्या घटनेमुळे संपूर्ण राज्य हळहळलं आहे. या अपघातात आठ तरुणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर पुन्हा एकदा आंबेनळी घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवशांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चा होत आहे. (फोटो–…

    Ambenali Ghat Accident : भय इथले संपत नाही, आंबेनळी घाटातील 2018 सालच्या काळ्याकुट्ट आठवणी जाग्या

    कोकणात आंबेनळी घाटात झालेल्या अपघातात 8 जीवलग मित्रांचा मृत्यू झाला आहे. आंबेनळी घाटात अशाप्रकारे अपघातात इतक्या जणांचा जीव जाणारी ही पहिली दुर्घटना नाही. आजच्या या अपघाताने 2018 साली झालेल्या भीषण…

    सावकाश, इथे धोका आहे! Mumbai-Goa राष्ट्रीय महामार्गावर तीन ठिकाणी दरड कोसळण्याची टांगती तलवार

    रायगडमध्ये आंबेनळी घाटात भीषण दुर्घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं होतं. असं असताना आगामी काळात पावसाळा सुरु होणार आहे. पावसाळ्यात दरड कोसळून अपघाताच्या घटना घडतात. सध्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तीन ठिकाणी अशी…

    Raigad Fort : शिवरायांच्या आज्ञापत्रात स्पष्ट निर्बंध असताना पाचाड परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असल्याचा आरोप

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रात वृक्षतोडीवर स्पष्ट निर्बंध असूनही रायगड किल्ल्यापासून कही अंतरावर पाचाड परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असल्याचा प्रकार समोर येत आहे. याचबरोबर ऐतिहासिक किल्ले रायगड परिसरातील कोळशा भट्ट्यांमुळे…

    Murud-Janjira Fort : तब्बल 350 वर्षे ‘अजिंक्य’ राहिलेला जंजिरा किल्ला पुढचे तीन महिने बंद राहणार

    तब्बल 350 वर्ष अजिंक्य राहिलेला जंजिरा किल्ला हा पुढचे तीन महिने बंद राहणार आहे. त्यामुळे पर्यटक शेवटच्या काही दिवसांमध्ये अजिंक्य किल्ला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी करताना दिसत आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    You missed