• Sat. Mar 7th, 2026

    maharashtra rain news

    • Home
    • गडचिरोलीत पावसाचा जोर कायम; नद्या-नाल्यांना पूर, १९९ नागरिकांचे स्थलांतरण

    गडचिरोलीत पावसाचा जोर कायम; नद्या-नाल्यांना पूर, १९९ नागरिकांचे स्थलांतरण

    गडचिरोली: जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडला आहे. यामुळे गोसीखुर्द धरणातून मोठा विसर्ग करण्यात येत असल्याने छोट्या नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. गडचिरोली- आरमोरी, गडचिरोली- चामोर्शी आणि आष्टी-गोंडपिपरी या…

    राज्यात सरासरीहून नऊ टक्के कमी पाऊस, सर्वाधिक तुटीचे जिल्हे? जाणून घ्या…

    मुंबई : पावसाळा संपण्यास केवळ १५ दिवस शिल्लक असून राज्यात १५ सप्टेंबरपर्यंत सरासरीपेक्षा नऊ टक्के पाऊस कमी पडला आहे. राज्यातील एकूण पाऊस समाधानकारक असला तरी पावसाचे वितरण मात्र असमान आहे.…

    नागपुरात पावसामुळे जलसाठ्यात वाढ; धरणे १०० टक्के भरली, नदी काठाच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

    नागपूर: विदर्भासाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या वेळी विभागाने जिल्ह्यासह राज्यात अतिवृष्टी, वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाबाबत सांगितले. अनेक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते…

    मुंबईत बरसला, महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये कधी? पावसाबाबत असा आहे IMDचा ताजा अंदाज

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : गुरुवारपासून सक्रीय झालेल्या मान्सूनने कोकण विभागात शुक्रवारी दमदार उपस्थिती लावली. पावसाचा जोर वाढल्यानंतर हवामान विभागातर्फे पावसाचा इशारा अद्ययावत करण्यात आला आणि दक्षिण कोकणासह उत्तर…

    Weather Forecast : मुंबई, पुण्यासह संपूर्ण राज्याला पाऊस झोडपून काढणार; कधीपर्यंत कोसळणार? असा आहे IMDचा अंदाज

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ऑगस्टमधील प्रदीर्घ खंडानंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. करपलेली पिके, जमिनीतील…

    पावसाबाबत आनंदाची बातमी: पुढील पाच दिवसांत राज्यातील या भागांत जोरदार बरसणार, असा आहे अंदाज

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : प्रतिकूल वातावरणामुळे पावसाने दडी मारल्याने ३० ऑगस्टपर्यंत पुण्यात अवघ्या ४३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सलग तिसऱ्या महिन्यात मान्सूनने पुणे शहरात सरासरी गाठलेली नाही. मध्यम,…

    Monsoon 2023: दुष्काळाचे सावट गडद, वाळलेला चारा संपला, पाण्यासाठीही मागवले टँकर; बळीराजा संकटात

    अहमदनगर : ऑगस्ट महिना संपत आला; तरीही नगर जिल्ह्यात आतापर्यंत केवळ सरासरीच्या ४४ टक्केच पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळाचे सावट गडद झाले असून, पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांसाठी चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत…

    राज्यात पुढचे १० दिवस पावसाची स्थिती कशी असणार, मान्सूनचं कमबॅक कधी होणार, तज्ज्ञ म्हणतात..

    पुणे : मान्सूनच्या पावसानं महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यांमध्ये ब्रेक घेतला आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार पुढील दहा दिवसांमध्ये पावसाच्या स्थितीत सुधारणा होऊ शकते. मध्य आणि पूर्व भागात मात्र पावसाची सध्याची स्थिती…

    पेरण्यांची स्थिती खाद्यतेलांसाठी दिलासादायी; सोयाबीन, भुईमुग, तांदळ्याच्या पेरण्या ९० टक्क्यांवर

    मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील तेलबियांशी निगडित कृषिपेरण्या सरासरीच्या ९० ते १०० टक्के किंवा त्याहून अधिक झाल्या आहेत. त्यामध्ये तांदूळ, भुईमुग व सोयाबीन यांचा प्रामुख्याने समावेश आहे. सध्यातरी ही स्थिती खाद्यतेलांसाठी…

    मान्सूनचा ब्रेक कधी संपणार? पावसाचं कमबॅक केव्हा? हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस लवकरच..

    युवराज जाधव यांच्याविषयी युवराज जाधव Digital Content Producer महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | राजकारण, राष्ट्रीय आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी टीव्ही…

    You missed