Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं संकट, पुणे, लातूरसह उत्तर महाराष्ट्रात जोर’धार’; पुण्यात एका महिलेचा मृत्यू
Maharashtra Weather Update : पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं मोठं संकट निर्माण झालं आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा…
Maharashtra Weather: मध्य महाराष्ट्रात येत्या पाच दिवसांत वादळी पाऊस, हवामान विभागाचा अंदाज; नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन
Maharashtra Rain Alert 1st April: गेल्या काही दिवसांत पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात पावासामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. मंगळवारी पावासाने काही काळ विश्रांती घेतली असून, बुधवारपासून येत्या पाच दिवसांपर्यंत पुन्हा पावसाचा…
Unseasonal Rain in Maharashtra | राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस, गारपीटीचा तडाखा; शेतकरी हवालदील
Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•19 Mar 2026, 8:50 pm Follow आज राज्यभर सर्वत्र गुढीपाडव्याचा उत्साह असतानाच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपलं. धाराशिव, जालना, वाशिम, नांदेड आणि सांगली जिल्ह्यात विजांच्या…
Mumbai News: ‘ब्ल्यू फ्लॅग’साठी आजपासून सुरक्षा ऑडिट; तीन समुद्रकिनाऱ्यांची प्रक्रिया पूर्ण
Mumbai News: पाच समुद्रकिनाऱ्यांपैकी लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन या तीन समुद्रकिनाऱ्यांच्या सुरक्षा ऑडिटची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता उर्वरित दोन समुद्रकिनाऱ्यांच्या ऑडिटची प्रक्रिया सुरू होणार आहे. ‘ब्ल्यू फ्लॅग’साठी समुद्रकिनाऱ्यांचे सुरक्षा…
Maharashtra Rain News : राज्यात पुन्हा पावसाचा इशारा, १५ ऑक्टोबरपासून वादळी पाऊस येणार; हवामान खात्याची महत्त्वाची माहिती
Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे, हवामान खात्याने दिला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
भरपाई द्या, अन्यथा गिरणेत उडी घेईन! केळीची बाग उद्ध्वस्त, दिव्यांग शेतकऱ्याला अश्रू अनावर
Jalgaon Farmer News: पाण्यामुळे केळीचे भक्कम खांब मुळासकट उखडून जमिनीवर कोसळले आहेत आणि त्यावरील तयार घड मातीत गाडले गेले आहेत. banana farm(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, जळगाव: केळीचे आगार…
निलंगा तालुक्यात सर्वाधिक नुकसान, शेतकऱ्यांना मदतीची गरज, संभाजी पाटील निलंगेकरांकडून पाहणी
Maharashtra Times•25 Sep 2025, 11:56 am अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यात खरीप पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.हाताला आलेले पीक पाण्यात गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडलेत.लातूर जिल्ह्यात सर्वाधिक पिकांचे नुकसान निलंगा तालुक्यात झाले…
मुसळधार पावसाने मुंबईची जीवनवाहिनी ठप्प, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक बंद
Mumbai Rain Update : शहर उपनगरात असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी ठप्प झाली आहे. मुंबई लोकल ठप्प(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मुंबई शहर, उपनगरासह ठाणे, कल्याण डोंबिवली, बदलापूर, वसई विरार,…
मुंबईतील सर्व सरकारी ऑफिसना सुट्टी, पावसाळी रेड अलर्टमुळे निर्णय, प्रायव्हेट सेक्टरलाही WFH च्या सूचना
Mumbai Government Office Holiday : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयं आणि बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यालयांना महापालिकेकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई पाऊस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)…
Mumbai Rain Update: मुंबईत पुढील चार तास धो-धो, रेड अलर्ट जारी, लोकल ट्रेन उशिराने, नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन
Mumbai Rain Red Alert By IMD: मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. सोमवारी झालेल्या सततच्या पावसानंतर आता मंगळवारीही जोरदार पाऊस कोसळतो आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचलं असून…