मुंबईतून पहाटे निघाले,कोकणात जाताना अर्ध्या वाटेत दुचाकीवरील नियंत्रण सुटलं अन् अनर्थ..
रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी रविवारचा दिवस हा अपघात वार ठरला आहे. रायगड गोरेगाव येथे झालेल्या भीषण अपघातानंतर रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास चिपळूण सावर्डे…
कोकणवासियांसाठी गुड न्यूज; गणेशोत्सवासाठी आणखी अनारक्षित गाड्या; वाचा वेळापत्रक
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: गणेशोत्सवासाठी मध्य आणि कोकण रेल्वेने २४ डब्यांच्या १८ विनाआरक्षित रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी मध्य व कोकणे रेल्वेने २०८ आणि पश्चिम व कोकण रेल्वेने…
सिंधुदुर्गात मुसळधार; घराची भिंत कोसळली, वृद्धा जखमी, प्रसंगावधान राखल्याने चिमुरडे बचावले
सिंधुदुर्ग: सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील कुडासे वानोशी येथे शनिवारी रात्री घराची भिंत कोसळल्याची घटना घडली. रात्री आठ वाजताच्या दरम्यान घराची भिंत कोसळून ठकी बमू वरक (वय ६५) या…
जगबुडी-वाशिष्टीने धोक्याची पातळी ओलांडली; महाड-खेड पुराच्या उंबरठ्यावर, हवामान विभागाचा अंदाज काय?
रायगड: कोकणात मंगळवारपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे कोकणातील पुराचा धोका असलेल्या महार चिपळूण खेड येथील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे ७.५०…
अख्खं तळिये गाव डोंगराखाली गाडलं, म्हाडाने नवी घरं बांधून दिली, पण पाया खचला आणि…
रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसाने पुन्हा एकदा दोन वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. कोकणात रायगड जिल्ह्यात महाड येथील तळीये हे…
कोकण रेल्वेचं पावसाळ्यातील नुकसान टाळण्यासाठी मेगा प्लॅनिंग, ६७३ कर्मचाऱ्यांची टीम अॅलर्ट
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : पावसाळी कामांच्या योग्य नियोजनामुळे गेल्या दहा वर्षांत कोकण रेल्वेवर मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वे वाहतूक खोळंबलेली नाही. यंदाही याच पद्धतीने पावसाळापूर्व कामांचे नियोजन कोकण रेल्वेने…
कोकणवासियांसाठी गुड न्यूज, गणेशोत्सवापर्यंत मुंबई-गोवा हायवे सिंगल लेनचे काम पूर्ण करणार
सिंधुदुर्ग :गणेशोत्सव हा कोकणवासियांसाठी महत्त्वाचा सण. शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून मुंबई-गोवा महामार्गाचे काम जलद गतीने सुरु आहे. येत्या गणेशोत्सवापर्यंत सिंगल लेन आणि डिसेंबर २०२३ पर्यंत रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन दिले…