• Sat. Sep 21st, 2024

Konkan News

  • Home
  • कोकणातील १३ गावांमध्ये ग्रोथ सेंटर, पर्यटन अन् रोजगारवाढीसाठी होणार फायदा, जाणून घ्या

कोकणातील १३ गावांमध्ये ग्रोथ सेंटर, पर्यटन अन् रोजगारवाढीसाठी होणार फायदा, जाणून घ्या

प्रसाद रानडे, रत्नागिरी: स्थानिक उत्पादने, उद्योग व पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने कोकणातील ज्या गावांमधून मुंबई-सिंधुदुर्ग ग्रीनफील्ड महामार्ग व सागरी महामार्ग जातो, त्या परिसरात एकूण १३ ठिकाणी ग्रोथ सेंटर उभारली जाणार…

प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान झाल्याचा आनंद, कोकणात हत्तीवरून साखर वाटत निघाली भव्य शोभायात्रा

रत्नागिरी: अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटनानंतर अवघ्या देशात जल्लोष सुरू आहे. असाच जल्लोष कोकणातही पाहायला मिळतोय. रत्नागिरी जिल्ह्यात आज विविध ठिकाणी प्रभू श्रीराम भक्तीचा सोहळा,शोभायात्रा विविध कार्यक्रम सुरू आहेत,दापोली…

कोकणच्या विकासासाठी ५०० कोटी, मुंबई-गोवा महामार्ग कधी पू्र्ण होणार? मुख्यमंत्री म्हणाले…..

म. टा. वृत्तसेवा, चिपळूण: ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमातून आत्तापर्यंत दोन कोटी एक लाख ९१ हजार ८०३ लाभार्थींना प्रत्यक्ष लाभ दिले आहेत. २६ लाख लाभार्थींना १७०० कोटी लाभ रायगड जिल्ह्यात दिले…

शाळेची सहल कोकणातून परतताना अनर्थ, बस टेम्पोला धडकली, शिक्षकाचा जागीच मृत्यू

इंदापूर: शैक्षणिक सहलीवरून घरी परतत असणाऱ्या बसचा अपघात होऊन एका शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक शिक्षक व विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बावडा…

यंदा गुलाबी थंडी गायब; कोकणात आंबा, काजू बागायतदार मोठ्या संकटात

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. काल आणि आज पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेवटच्या टप्प्यातील भात शेती भिजून गेली आहे. अशात गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग…

नारळ काढण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायत सदस्यासोबत अनर्थ, झाडावरुन पडल्याने करुण अंत, परिसरात हळहळ

रत्नागिरी : उंचावरील नारळ काढण्याचे काम तसे सोपे नसते. नारळ काढण्यासाठी अलीकडे विविध प्रकारची यंत्रेही निघाले आहेत. मात्र, ही यंत्र वापरतानाही काळजी घ्यावी लागते. नारळाच्या उंच झाडावरती चढून नारळ काढत…

दिवाळीच्या मुहूर्तावर दुःखाचा डोंगर; सहलीला आलेले विद्यार्थी समुद्रात उतरले अन् अनर्थ, तरुण बेपत्ता

सिंधुदुर्ग: पर्यटनाची राजधानी म्हणून ओळख असलेल्या मालवणमध्ये सध्या पर्यटक मोठ्या प्रमाणावर येऊ लागले आहेत. गोवा ,कोल्हापूर ,सांगली, पुणे, मुंबई,कर्नाटक या भागातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक सिंधुदुर्गात दाखल होत आहेत. दिवाळीची सुट्टी…

११ मित्रांचे तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर पर्यटन; तिघेजण बुडाले, दोघांना वाचवण्यात यश, एक बेपत्ता

सिंधुदुर्ग : मालवणच्या समुद्रात दुर्दैवी घटना घडली आहे. मालवण तारकर्ली पर्यटन केंद्रासमोरील समुद्र किनारी फिरण्यासाठी आलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कणकवली येथील काही युवकांपैकी एक युवक…

मुंबईतून पहाटे निघाले,कोकणात जाताना अर्ध्या वाटेत दुचाकीवरील नियंत्रण सुटलं अन् अनर्थ..

रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी रविवारचा दिवस हा अपघात वार ठरला आहे. रायगड गोरेगाव येथे झालेल्या भीषण अपघातानंतर रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास चिपळूण सावर्डे…

कोकणवासियांसाठी गुड न्यूज; गणेशोत्सवासाठी आणखी अनारक्षित गाड्या; वाचा वेळापत्रक

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: गणेशोत्सवासाठी मध्य आणि कोकण रेल्वेने २४ डब्यांच्या १८ विनाआरक्षित रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी मध्य व कोकणे रेल्वेने २०८ आणि पश्चिम व कोकण रेल्वेने…

You missed