• Sat. Sep 21st, 2024

congress

  • Home
  • मविआचं जागा वाटप का रखडलं, ९ मतदारसंघांचा तिढा नेमका कधी सुटणार?

मविआचं जागा वाटप का रखडलं, ९ मतदारसंघांचा तिढा नेमका कधी सुटणार?

मुंबई: महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेससह मित्र पक्षांचं लोकसभा निवडणुकीचं जागा वाटप अद्याप अंतिम झालेलं नाही. महाविकास आघाडीत ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी ३९ जागांवर…

लोकसभा जिंकण्यासाठी महाराष्ट्रात ‘गुजरात मॉडेल’; भाजपच्या रणनीतीसमोर काँग्रेस मोडेल?

मुंबई: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. आदर्श घोटाळ्याचा उल्लेख केंद्र सरकारनं काढलेल्या श्वेतपत्रिकेत आहे. ही श्वेतपत्रिका दोनच दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली असताना चव्हाण यांनी भाजपचं कमळ हाती…

अशोक चव्हाणांमुळे राजकीय भूकंप; हादरे पश्चिम महाराष्ट्रातही बसण्याची चिन्हे, काँग्रेसला खिंडार पाडण्यासाठी भाजपची फील्डिंग

कोल्हापूर: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ‘हात’ सोडल्याने काँग्रेस पक्षात जो राजकीय भूकंप झाला आहे, त्याचे हादरे पश्चिम महाराष्ट्रातही बसण्याची चिन्हे आहेत. सध्या तरी ‘आम्ही नाही’ अशी भूमिका काँग्रेस नेत्यांनी…

अशोक चव्हाणांचा काँग्रेसला रामराम; लवकरच कमळ हाती घेणार? भाजप प्रवेशातून काय साधणार?

मुंबई: माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनामापत्रात माजी विधानसभा सदस्य असा उल्लेख आहे. माजी…

४८ वर्षांनी काँग्रेसची साथ सोडणारे बाबा सिद्दीकी कोण?

मुंबई: मिलिंद देवरा यांच्यानंतर आता काँग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांनी त्यांच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. सिद्दीकी यांनी स्वत: एक्स या…

काँग्रेसला आणखी एक धक्का! बाबा सिद्दीकींचा राजीनामा; ४८ वर्षांचं नातं संपुष्टात

मुंबई: काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांनी राजीनामा दिला आहे. सिद्दीकी यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. सिद्दीकी काँग्रेसचा हात सोडणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. ते अजित…

काँग्रेसची सत्ता आली तरच अजमेर सुरक्षित अन्यथा… प्रणिती शिंदे मुस्लिम बांधवांना काय म्हणाल्या?

सोलापूर : सोलापूर शहरातील दोनशे मुस्लिम बांधव अजमेर दर्गाहसाठी रवाना होत आहेत. काँग्रेसचे नेते नजीब शेख यांनी स्वखर्चातून दोनशे भाविकांसाठी अजमेर येथील ख्वाजा गरीब नवाज दर्गाला जाण्याची व्यवस्था केली आहे.…

भाजपविरोधात ३०० जागा लढविल्या तर काँग्रेसला ४० जागा तरी मिळतील का? ममतांनी काँग्रेसला डिवचलं

वृत्तसंस्था, कोलकाता: ‘आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ४० जागा तरी मिळतील का, याविषयी मला शंकाच आहे. मी त्यांना दोन जागा देत आहे, त्या त्यांनी जिंकून दाखवाव्यात. त्यांना अधिक जागा हव्या आहेत.…

सत्ताधारी आमदारांवर ५०० कोटींची खैरात, विरोधकांना मात्र फुटकी कवडी नाही, काँग्रेस आक्रमक

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे सरकार विरोधकांशी सूडबुद्धीने वागते हे काही नवे नाही. विरोधी पक्षांची सर्वबाजूंनी कोंडी करण्याचा भाजपा सरकार सातत्याने प्रयत्न करत असते. निधी वाटपात भेदभाव करण्याचे प्रकारही उघड…

BJP प्रवेशाच्या चर्चा मुलीच्या होत्या, माझ्या नव्हे, ऐकून घ्यायच्या आधीच निलंबन: डॉ. पाटील

जळगाव : आजपर्यंत काँग्रेस पक्षात निष्ठेने काम करीत असतांना मी अद्याप कुठल्याही पक्षात गेलो नसतांना देखील मला, माझी पत्नी डॉ. वर्षा पाटील व देवेंद्र मराठे यांना पक्षाने आज निलंबित केल्याचे…

You missed