उद्धव ठाकरे यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपत आहे.महाविकास आघाडीनं एकमेकांना सहकार्य करणं आवश्यक आहे असं राऊत म्हणाले.उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत जावं अशी आमची इच्छा आहे असं राऊतांनी सांगितलं.राज्यासाठी आणि जनतेसाठी आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती केली असं राऊत म्हणाले.