काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यानं वाद निर्माण झालाय.या वादावर हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टीकरण केलं आहे.भाजप गरळ ओकतेय अशी हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वाभिमान मी अधोरेखित केला होता असं सपकाळ म्हणाले.