• Sat. Sep 21st, 2024

shinde-fadnavis govt

  • Home
  • मंत्रीपदासाठी मोजलेले लाखो रुपये पाण्यात, पण बदनामीच्या भीतीने भाजपचे आमदार गप्प?

मंत्रीपदासाठी मोजलेले लाखो रुपये पाण्यात, पण बदनामीच्या भीतीने भाजपचे आमदार गप्प?

नागपूर: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या आगामी मंत्रिमंडळ विस्तारात तुमची वर्णी लावतो, असे आमिष दाखवून एका तोतयाने भाजपच्या काही आमदारांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघड झाला होता. या प्रकरणाची सध्या पोलिसांकडून…

आरपारची लढाई होऊन जाऊ दे, जनताच आपला फैसला करेल; उद्धव ठाकरेंचं शिंदे-फडणवीसांना ओपन चॅलेंज

मुंबई: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे शिंदे-फडणवीस सरकारची अवहेलना झाली आहे. हे सरकार बेकायदेशीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नोंदविलेल्या निरीक्षणांवरुन सिद्ध झाले. शिंदे-फडणवीस सरकारला मिळालेले हे जीवनदान तात्पुरते आहे. त्यामुळे या बेकायदेशीर सरकारने…

सुप्रीम कोर्टाचा निकाल लागताच भाजपचा नवा प्लॅन; अजित पवारांवर नजर, मंत्रिमंडळ विस्तार उरकणार

म. टा विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारला अभय दिले असले, तरी महाराष्ट्रातील पक्षविस्ताराचे व इन्कमिंगचे प्रयत्न थांबविण्याचा कोणताही विचार भाजपचे…

मंत्री असताना एकनाथ शिंदेंना तीन जिल्ह्यांमध्येही कोणी ओळखत नव्हतं; उद्धव ठाकरेंची खोचक टीका

रत्नागिरी: गेल्या काही दिवसांपासून बारसू सोलगाव रिफायनरीच्या मुद्द्यावरुन कोकणातील वातावरण प्रचंड तापले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शनिवारी रत्नागिरीत जाऊन बारसू आणि सोलगाव येथील ग्रामस्थांची भेट घेतली. उद्धव ठाकरे…

हुकूमशाहीने कोकणावर रिफायनरी लादण्याचा प्रयत्न केलात तर महाराष्ट्र पेटवू: उद्धव ठाकरे

रत्नागिरी: बल्क ड्रग पार्क, वेदांता-फॉक्सकॉन यांच्यासारखे प्रकल्प गुजरातला जातात आणि विनाशकारी प्रकल्प कोकणाच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत आहे. पण सरकारने हुकूमशाहीने रिफायरनरी प्रकल्प कोकणावर लादण्याचा प्रयत्न केला तर ती हुकूमशाही…

नाशिकच्या रुग्णालयात पेशंटवर जात विचारुन उपचार, केसपेपरमध्ये जातीचा रकाना; अजित पवार संतापले

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: ‘नाशिक जिल्ह्यातील मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना त्यांची जात विचारण्याचा प्रकार जातीभेदाला खतपाणी घालणारा आहे. हे कृत्य घटनेच्या विरोधात असून, यातून राज्य सरकारची असंवेदनशीलता दिसून…

शिंदे-फडणवीस सरकारही भाकरी फिरवणार; मंत्रालयात लवकरच बदल्यांचा धडाका

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्य सरकारतर्फे काही दिवसांपूर्वीच पोलिस दलात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता लवकरच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या…

बारसू प्रकल्पावरुन राजकारण तापलं, उदय सामंतांनी ते पत्र दाखवून ठाकरे गटाला कोंडीत पकडलं

मुंबई:रत्नागिरी जिल्ह्यातील प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पावरून कालपासून राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. या प्रकल्पासाठी बारसू परिसरात भू सर्वेक्षण सुरु झाल्यानंतर प्रकल्प विरोधकांनी कडाडून विरोध केला आहे. यानंतर ठाकरे गटानेही त्यांच्या…

खारघर दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती उघड; सरकारी विभागाने उष्मालाटेचा इशारा दिला होता, पण…

मुंबई:खारघर येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघातामुळे १४ श्रीसेवकांचा मृत्यू झाला होता. यावरुन सध्या बराच गदारोळ सुरु आहे. याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी आणि खरी परिस्थिती समोर आणली जावी,…

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा सकाळीच का घेतला, सरकारने स्पष्टच सांगितलं

नवी मुंबई:खारघरच्या मैदानावर महाराष्ट्र भूषण सोहळा भर उन्हात घेतल्याच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर टीका केली जात आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांना दौऱ्यासाठी जायचं असल्याने हा कार्यक्रम भर दुपारी घेतला, अशी…

You missed