ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण कसं मिळणार? मनोज जरांगेंनी सांगितला फॉर्म्युला
जालना: मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यात यावे. राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. त्यासाठी ओबीसी प्रवर्गातील प्रगत जाती बाहेर काढाव्यात, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.…
फडणवीसजी गुणरत्न सदावर्तेंना समज द्या, मराठ्यांना अंगावर घेऊ नका; मनोज जरांगे पाटील कडाडले
जालना: गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाचं एकदा वाटोळ केलं आहे. मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात ते कोर्टात गेले होते. त्यांनी आता मराठा समाजाविरोधात आग ओकायचं कमी केले पाहिजे. सदावर्ते हे देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्ता…
तीन टग्यांचं सरकार जातीपातीत भांडणं लावून मजा लुटतंय, विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा दुष्काळाच्या छायेत असून मागील नऊ महिन्यात १६५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेली अतिवृष्टीची नुकसानभरपाई, शेतकरी सन्मान योजनेची मदत शेतकऱ्यांना मिळाली…
Shivsena: एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास भाजपचा प्लॅन बी तयार, अजित पवार मुख्यमंत्री होणार?
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपत्रातेसंदर्भात निर्णय घेण्यात दिरंगाई झाल्याच्या मुद्द्यावरुन सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले होते. एका आठवड्याच्या आत यासंदर्भात…
कंत्राटी भरतीसाठी नेमलेल्या ९ कंपन्यांपैकी एक भाजप आमदाराची; वैभव नाईकांचा आरोप, आंदोलनाचा इशारा
सिंधुदुर्ग: महाराष्ट्र सरकारने शासनाच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचे धोरण आखले आहे. शासन निर्णयाद्वारे कंत्राटी पदे भरण्यासाठी ९ कंपन्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कंत्राटी भरतीने मिळालेल्या नोकरीची शाश्वती दिली…
‘दत्तक नाशिक’चे काय झालं? काँग्रेसकडून जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून भाजपवर हल्लाबोल
Nashik News : जनतेशी संवाद साधण्यासाठी, त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी व त्यांना आधार देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे राज्यभर जनसंवाद यात्रा काढण्यात येत आहे.
ठाकरे सरकारने केला ‘वॉटर ग्रीड’चा खून; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा आरोप
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray : २०१६ मध्ये मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. परंतू त्यानंतर राज्यात सत्तेत आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या सरकारने त्याचा खून केला,’ असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
ओबीसी आरक्षणाबाबत देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य; राज्य सरकारची भूमिका सांगितली
नागपूर : ओबीसींच्या आरक्षणात नव्याने सहभागी होऊ नये, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाने उपोषण संपवावे आणि कोणतेही आंदोलन करू नये, असे आवाहन केले…
मराठवाड्याच्या सिंचन प्रकल्पांना बुस्टर, एकनाथ शिंदेंकडून ५९ हजार कोटींचं पॅकेज जाहीर
छत्रपती संभाजीनगर : मराठावाडा मुक्तीसंग्रामाच्या ७५ व्या वर्षानिमित्त राज्य मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…
फडणवीसांना नावं ठेवता? पण ते देखणे, उलट ठाकरे… नारायण राणेंचा निशाणा
मुंबई :‘उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांना टरबूज म्हणाले; पण आमचे देवेंद्र देखणे आहेत. उद्धव ठाकरे अडीच वर्षांत अडीच दिवसही मंत्रालयात आले नाहीत आणि आता महाराष्ट्र दौरे काढत आहेत. मात्र…