खाजगीकरण, कंत्राटीकरणाला शिक्षक-विद्यार्थ्यांचा जोरदार विरोध, संघटना आक्रमक, दहा हजार विद्यार्थी रस्त्यावर उतरणार
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: राज्यसरकारच्या कंत्राटीकरण धोरणाविरोधात मराठवाड्यातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक संघटना रविवारी एकत्र आल्या. मराठवाडा संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून ३० ऑक्टोबर रोजी महामोर्चाद्वारे दहा हजार विद्यार्थी कंत्राटीकरणाविरोधात रस्त्यावर…
शेतकऱ्यांना लवकरच नमो किसान सन्मान योजनेचे २ हजार रुपये मिळणार, १७२० कोटींना मंजुरी
Namo Shetkari Sanman : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या टप्प्यातील निधी वितरित करण्यास राज्य शासनानं मान्यता दिली आहे. १७२० कोटी निधी वितरित करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवताय, शाळा बंद कराल तर याद राखा, नाना पटोले गरजले
मुंबई : कमी पटसंख्येच्या नावाखाली जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या हालचाली मनुवादी भाजपा सरकारने सुरु केल्या आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांना घरापासून जवळ शिक्षण उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य…
अतिवृष्टीमुळे बळीराजाचे नुकसान, डोळ्यांदेखत पीकं वाहून गेली, भरपाईसाठी हवेत ४३५ कोटी
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पावसाने एकीकडे दडी मारली आहे तर दुसरीकडे नांदेड आणि हिंगोली या दोन जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. या दोन जिल्ह्यांत जून, जुलै मध्ये…
स्थानिकांची मागणी, नाईकांचा पाठपुरावा; लवकरच दिघे नव्हे तर दिघा गाव स्थानक प्रवाशांच्या सेवेत
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: ऐरोली आणि ठाणे स्थानकादरम्यान नव्याने बांधण्यात आलेल्या रेल्वे स्थानकाचे नाव दिघे ऐवजी दिघा गाव असे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्य सरकारच्या गृह (मोटार) विभागाच्या सहसचिवांनी…
आधी चक्की पिसींग आता दादांसोबत किसींग; ७० हजार कोटी.. बैलगाडीभर पुरावे, दानवेंनी सगळचं काढलं
छत्रपती संभाजीनगर: आज सामना देखील म्हणाला आहे सांभाळून राहा, राज्याचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला गद्दारी करणाऱ्या नेतृत्वाच्या हाताखाली काम करावे लागते. ज्या व्यक्तीच्या विरोधामध्ये बैलगाडीभर सत्तर हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार असणारे…
बच्चू कडू पुन्हा आक्रमक, शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा पाढा वाचला, मोर्चाद्वारे दाखवलं बळ
अमरावती: शिंदे-फडणवीस सरकारमधील राज्यमंत्री दर्जा असलेले आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या विविध धोरणात्मक मागण्यासाठी ऑगस्ट क्रांती दिनी एल्गार मोर्चा काढला. यावेळी त्यांननी शिंदे आणि फडणवीस सरकारच्या अकार्यक्षमतेवर टीका केली. शिंदे…
जयप्रभा स्टुडिओ राज्य सरकार ताब्यात घेणार, कलाकारांकडून साखर पेढे वाटत जल्लोष
कोल्हापूर : करोना काळात भालजी पेंढारकर यांच्या जयप्रभा स्टुडिओची विक्री झाल्याचे समोर आले होते. यानंतर कलाकारांनी आक्रमक होत साखळी उपोषण सुरू केले होते. यानंतर एक वर्षाने उशिरा का होईना सरकारने…
एनसीसी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, VIDEO व्हायरल, विधानसभेत पडसाद, अजित पवार म्हणाले…
मुंबई : ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी-बेडेकर महाविद्यालयात एनसीसीच्या विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून या निर्दयी घटनेसंदर्भात सरकार कडक कारवाई करेल,…
शिंदे सरकारची मोदींना महाराष्ट्र दौऱ्यापूर्वी गुड न्यूज, बुलेट ट्रेन प्रकल्पाची फाइल क्लिअर
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील मोठा अडथळा राज्य सरकारने दूर केला आहे. राज्यातील १२९ हेक्टर वन जमीन या बुलेट ट्रेन उभारण्यासाठी देण्याचा निर्णय राज्य सरकाराने घेतला…