• Fri. Jul 3rd, 2026

    Maharashtra News

    • Home
    • Satara ZP मधील गोंधळ विधान परिषदेपर्यंत, उपसभापतींचे अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश, पण नंतर निर्णय राखून ठेवला

    Satara ZP मधील गोंधळ विधान परिषदेपर्यंत, उपसभापतींचे अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश, पण नंतर निर्णय राखून ठेवला

    सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीतील गोंधळानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशींसह तीन अधिकाऱ्यांचे निलंबनाचे आदेश उपसभापती नीलम गोरे यांनी दिले होते, पण नंतर तो निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात…

    Prithviraj Chavan : ‘साताऱ्यातील सत्तेच्या खेळाचा राज्य सरकारवर परिणाम होणार’, पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य

    सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीतील गोंधळामुळे राज्य सरकारच्या स्थिरतेवर परिणाम होईल, असा इशारा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे. लोकशाहीची हत्या झाल्याची टीका करत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची राज्यपाल…

    Adinath Maharaj : ‘जननेंद्रियाचा त्याग स्वतःहून केला, कोणाचाही काहीही त्रास नाही’; तारकेश्वर गडाचे महंत ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्रींचा खुलासा

    अहिल्यानगर येथील तारकेश्वर गड प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. सात दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी ‘तो’ प्रकार स्वतःहून केल्याचा मोठा खुलासा आता केला आहे. महंत…

    ‘त्या’ संस्थेसाठी मविआ सरकारच्या काळात पाणी आरक्षित? Uddhav Thackeray म्हणाले, ‘खरात प्रकरणात ‘पाणी’ कुठवर मुरलं आहे, चौकशी करा’

    रुपाली चाकणकरांचा राजीनामा झाल्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी या सर्व प्रकरणावर भाष्य केलं आहे. ते आज मुंबईत एक्सपोर्ट इम्पोर्ट लॉजिस्टिक कोर्सचा शुभारंभ केला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंचं अशोक…

    Pune News : पुणे-सोलापूर हायवेवर प्रवाशांच्या जीवाशी खेळ, मध्यरात्री रस्ता ऑइलने माखला; अनेक गाड्या घसरल्या, लोणी स्टेशन परिसरात गंभीर प्रकार

    पुणे सोलापूर महामार्गावर धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला आहे. यामुळे अनेक दुचाकीस्वारांबरोबर अपघात झाला आहे. अनेकांना किरकोळ अपघातालाही सामोरे जावे लागले आहे. पुणे सोलापूर महामार्गावर तेल सांडल्याने दुचाकींचा अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

    अवकाळीसह भयाण गारपीट, शेतकरी हवालदिल; कर्जमाफी व आर्थिक मदतीची मागणी

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 Mar 2026, 10:53 am अवकाळी पाऊस व गारपिटीने जालन्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरवल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत.जालना जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रब्बी पिकांचे…

    Solapur Crime : सोलापूरमधील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा; प्रॉपर्टीसाठी पुतण्यांनी काका-काकीचा जीव घेतला, आरोपी अटकेत

    कुमठा नाका परिसरातील वृद्ध पती-पत्नीच्या संशयास्पद मृत्यूचा छडा लावण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. मालमत्तेच्या वादातून सख्ख्या पुतण्यांनीच काका-काकीचा उशीने तोंड दाबून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, दोन्ही आरोपींना…

    Navi Mumbai Crime : दोन वर्षांचं प्रेम, लग्नाचा आग्रह अन् वाद; भांडुपच्या दिव्यानं रबाळेतील हॉटेलमध्ये जीवन संपवलं, प्रियकर विवेकला अटक

    नवी मुंबईतील रबाळे परिसरात एका २४ वर्षीय तरुणीने हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. लग्नास नकार आणि मानसिक त्रासाला कंटाळून तिने हे पाऊल उचलल्याचा आरोप असून, रबाळे पोलिसांनी…

    Beed Crime : रंगावरून अपमान, सततचा छळ; बीडमध्ये विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय, तिघांविरुद्ध गुन्हा

    माजलगाव तालुक्यात एका विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘तू रंगाने काळी आहेस’ असे टोमणे आणि पैशांच्या मागणीमुळे ज्योती पवार यांनी विष प्राशन केले होते. उपचारादरम्यान…

    LPG Gas shortage : ‘वि’चित्रा’ ताई, 25 दिवस आम्ही तुमच्या घरी जेवायला यायचं का?’ रोहिणी खडसेंचा चित्रा वाघ यांच्यावर घणाघात

    गॅस सिलेंडरच्या तुटवड्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. विरोधकांच्या आंदोलनानंतर रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार टीका करत सिलिंडर येईपर्यंत सामान्यांनी तुमच्या घरी जेवायला यायचं का? असा सवाल केला. गॅस…

    You missed