• Thu. Jul 30th, 2026

    अवकाळीसह भयाण गारपीट, शेतकरी हवालदिल; कर्जमाफी व आर्थिक मदतीची मागणी

    अवकाळीसह भयाण गारपीट, शेतकरी हवालदिल; कर्जमाफी व आर्थिक मदतीची मागणी

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    अवकाळी पाऊस व गारपिटीने जालन्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरवल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत.जालना जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झालेय. सरकारने सरसकट कर्जमाफी व आर्थिक मदत करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत तत्काळ देण्याची मागणी काहींनी केली.

    Nagpur News: पूरग्रस्त घरांच्या संख्येवरून वाद -प्रतिवाद;महापालिकेचा हजार घरांचा अंदाज,तर पाच हजार घरे बाधित झाल्याचा नगरसेवकांचा दावा
    Satara Koyna Dam : ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’! साताऱ्यातील धरणाच्या जलाशयाला मिळाली नवी ओळख; सरकारचा मोठा निर्णय
    Sangli Crime : महावितरणच्या सबस्टेशनमध्ये दुचाकी चार्जिंग करण्यास विरोध, वॉचमनच्या मुलाच्या डोक्यात सणक गेली; ऑनड्युटी ऑपरेटरला संपवलं

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed