• Fri. Jul 31st, 2026

    Jayant Patil

    • Home
    • हेलिकॉप्टरमधून मतदार आणा म्हणणाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे : जयंत पाटील

    हेलिकॉप्टरमधून मतदार आणा म्हणणाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे : जयंत पाटील

    नयन यादवाड, कोल्हापूर: मतदार येत नाहीत, गाडीत बसत नाहीत म्हणून हेलिकॉप्टरने मतदार आणण्याची तयारी विरोधकांकडून सुरू आहे. हेलिकॉप्टरमधून मतदार आणा म्हणणाऱ्यांनी किती पैसा गोळा केले? असा सवाल करित राष्ट्रवादीचे नेते…

    अजूनही वेळ गेलेली नाही, पण खेद आहे की…; जयंत पाटलांचे सूचक भाष्य

    अहमदनगर : ‘मतविभाजन भाजपच्या फायद्याचे ठरावे म्हणून काहीजण जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत’, असे सूचक भाष्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे नाव न घेता…

    आमदार कसा असावा तर लंकेंसारखा, विखेंवर टीका, जयंतरावांची पाथर्डीत फटकेबाजी

    अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांनी आज पाथर्डी येथे मोहटादेवीचे आशीर्वाद घेत आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. स्वाभिमानी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून…

    साताऱ्यात धक्कातंत्र, पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव फायनल झाल्याची चर्चा, जयंत पाटलांचं गुफ्तगू!

    सातारा : महाविकास आघाडीतील सातारा, सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. जवळपास एक तासभर…

    कोल्हापूर, साताऱ्याची जागा निसटली मग कसला ४५ प्लस, जयंत पाटलांनी भाजपची खिल्ली उडवली

    कोल्हापूर: भाजपने यंदाचा निवडणुकीत ४५ प्लसचा नारा दिला आहे. मात्र, कोल्हापूर आणि सातारा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होणार आहे. मग भाजपचा या निवडणुकीतील त्यांचा नारा हा कुचकामी ठरणार…

    २ टप्प्यांत होणारे मतदान ५ टप्प्यांत कुणाच्या सोयीसाठी घेतले? जयंत पाटील यांचा सवाल

    मुंबई : शिवसेना नेते खासदार यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान घेणे हे कोणाच्या सोईसाठी केले? मुळात दोन टप्प्यात मतदान…

    सेलिब्रिटी निवडून आणून चूक केले असे म्हणणारे…; अमोल कोल्हेंच्या खासदारकीवरून जयंत पाटलांचा अजित पवारांना चिमटा

    पुणे: भारतीय जनता पक्षाने दोन मोठे पक्ष फोडून त्यांना आपले मित्रपक्ष मानले. कारण, तिसरा नवा मित्र मिळणे अवघड आहे. त्यांनी जे काही केले आहे, त्याचा फटका त्यांना येणाऱ्या निवडणुकीत बसेल,…

    भाजप प्रवेशाच्या चर्चा, मंत्रिपदही मिळणार? जयंतराव म्हणाले, १८ वर्षे मंत्रिमंडळात काम केलंय…

    मुंबई : लोकसभा निवडणुकांअगोदर विरोधी पक्षातील नेते मंडळी सोबत घेऊन पक्ष बळकटीचा विचार भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाचा दिसून येतो. त्यादृष्टीने महाराष्ट्रातील काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण, बाबा सिद्धिकी, मिलिंद देवरा यांना…

    आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालात कोणाला धक्का? अजित पवार की शरद पवार?

    Rahul Narvekar : महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे.

    राष्ट्रवादी कधीच एका कुटुंबाचा पक्ष नव्हता; जयंत पाटील यांचा दावा

    अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली असली तरी हा पक्ष एका कुटुंबाचा कधीच नव्हता. महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्षपद कधीच पवार यांच्या कुटुंबातील सदस्याकडे नव्हते, असा दावा…

    You missed