• Wed. Jul 8th, 2026

    Month: February 2024

    • Home
    • निधीअभावी विकास कसा? महापालिकेचे राज्य सरकारला १२०० कोटींसाठी पुन्हा साकडे

    निधीअभावी विकास कसा? महापालिकेचे राज्य सरकारला १२०० कोटींसाठी पुन्हा साकडे

    पुणे : पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या विकासासाठी आगामी अर्थसंकल्पात १२०० कोटी रुपयांची भरीव मदत करण्याचे साकडे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी राज्य सरकारला घातले आहे. रस्ते, जल आणि…

    शिवभक्तांसाठी गुडन्यूज, मंत्र्यांच्या आगमनानंतरही उद्या शिवनेरीवर प्रवेश मिळणार!

    म. टा. वृत्तसेवा, जुन्नर : शिवनेरीवर विविध मान्यवर व मंत्र्यांच्या आगमनानंतर सर्वसामान्य शिवभक्तांना गडावरील प्रवेश बंद करून अनेक तास थोपविण्याचा प्रकार यंदा मोडीत निघणार आहे. शिवजन्मस्थळाच्या उत्तरेला अभिवादन सभेचा मंडप…

    महाराष्ट्र सर्वधर्म समभाव पाळणारं राज्य – अजित पवार

    नवी मुंबई: नवी मुंबईमध्ये अल्पसंख्याक विश्वास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांनी स्पष्ट भाषेत वक्तव्य केले होते की, अजित पवार नेहमी घातच करतात.…

    देशमुखांचं भारी चाललंय, पवार काका पुतण्याचं दुरावलेलं नातं, जयंतरावांची खंत

    लातूर : महाराष्ट्राला काका पुतण्याच्या संघर्षाचा फार मोठा इतिहास आहे. परंतु काँग्रेसला काका पुतण्याचं नातं धार्जिणं आहे हे दिलीपराव देशमुख आणि अमित देशमुख यांच्याकडे पाहिल्यावर कळतं, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष…

    लेणी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, ८४ जणांवर प्राथमिक उपचार

    जुन्नर: जुन्नरला एकीकडे हिंदवी स्वराज्य महोत्सव सुरु असताना लेणी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर आगी मोहळाच्या मधमाशांनी हल्ला केला. तुळजा लेणी परिसरात ही घटना दुपारच्या सुमारास घडली. यामध्ये मधमाशा चावल्याने गर्भगळीत आणि…

    सार्वजनिक आरोग्य विभागाची १९ फेब्रुवारी ते ४ मार्च दरम्यान विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम; पंधरवड्यात एक लाख  शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट

    मुंबई , दि. 18 : राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षिणता नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत दि. 19 फेब्रुवारी ते 4 मार्च 2024 दरम्यान राज्यभरात विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत…

    मातंग समाजाच्या समस्यांबाबत सामाजिक न्याय विभाग सकारात्मक – सचिव सुमंत भांगे

    मुंबई, ‍‍दि.18 : राज्यातील मातंग समाजाच्या समस्यांबाबत सामाजिक न्याय विभाग सकारात्मक असून या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी मातंग…

    नातू करतोय आजी आजोबांचे स्वप्न साकार; जेईई परीक्षेत शेतकऱ्याच्या मुलाची उंच भरारी

    पंकज गाडेकरवाशिम: मंगरूळपीर तालुक्यातील बेलखेड येथील ग्रामीण भागातील शेतकऱ्याच्या मुलानं जेईई परीक्षेमध्ये १०० पैकी १०० टक्के मिळवून इतिहास रचला आहे. त्याने महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. त्यामुळे गावकऱ्यांसह राज्यभरातून…

    अमितभैय्या तुमच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा, आता वेळ आलीये-पाऊल टाका : रितेश देशमुख

    लातूर: अमितभैय्या तुमच्याकडून महाराष्ट्राच्या खूप अपेक्षा आहेत, आता वेळ आलीये. तुम्ही पावलं उचलली पाहिजेत, असे सूचक वक्तव्य अभिनेते रितेश देशमुख यांनी केले. त्यावर केवळ लातूरात अडकून पडू नका. महाराष्ट्रात फिरा.…

    कोल्हापूर आणि माढा मतदारसंघाचे खासदार कोण? ते दोघे राजेच ठरवतील, शहाजी राजेंचं सूचक वक्तव्य

    Solapur Shahjiraje Chhatrapati: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे लढत आहेत. आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत समाज लढत राहणार. छत्रपती संभाजीराजे यांनी यापूर्वी सांगितलेल्या मार्गाप्रमाणे गेले तर आरक्षण शक्य आहे.

    You missed