Produced by: Siddhesh Kadam|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Follow
लोणावळ्याला फिरण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांना महामार्गावर अडवून, तुमच्या गाडीत आमली पदार्थ आहे अशी खोटी भीती घालत तब्बल ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे….आणि ते खंडणीखोर पोलीसच असल्याचा गंभीर आरोप इम्तियाज जलीलांनी केलाय…आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत.