वेस्टर्न कोल फिल्डने पाच टन कोळशाच्या मागे किमान पाच रोपे लावावीत- मंत्री सुधीर मुनगंटीवार
नागपूर, दि १९ : चंद्रपूर जिल्ह्यातील वेस्टर्न कोल फिल्डने पाच टन कोळसा उत्खनन केल्यास किमान ५ रोपे लावावीत. तसेच खाणी जवळील गावांमधील वीज आणि पाण्याची बिले कंपनीने भरावीत, अशा सूचना…
नांदेडमधील अशा गावाची गोष्ट महाराष्ट्रात असूनही नकाशावर नाही.. शेती असूनही साताबारा मिळेना
नांदेड: देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहेत. तर, महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला ६३ वर्ष झाली आहेत. नांदेड जिल्ह्यातील असं एक गाव आहे, जे की इतक्या वर्षानंतरही महाराष्ट्रात असून…
विधानपरिषद प्रश्नोत्तरे
मराठवाड्याला हक्काचे पाणी सोडणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर, दि. १९ : ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरणातून मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मराठवाड्याला सोडण्यात येणार असून यावर्षीचे पाणी २४ नोव्हेंबर २०२३ रोजी सोडण्यात आले…
काँग्रेस लोकसभा निवडणुकांचं बिगुल नागपुरातून फुंकणार, सभेसाठी मैदानाचा शोध सुरू
नागपूर : काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त येत्या २८ डिसेंबर रोजी होणाऱ्या महारॅलीसाठी मैदानाचा शोध सुरू आहे. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षनेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी व देशभरातील प्रमुख नेते येणार…
भावी डॉक्टरांवर ताण; ‘मेडिकल’च्या सुमारे दीड हजार जणांनी सोडला अभ्यासक्रम
छत्रपती संभाजीनगर : मोजक्या काही दिवसांपूर्वी नागपूर येथील वैद्यकीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली आणि पुन्हा एकदा वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचा विषय प्रकर्षाने समोर आला आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या पाच वर्षांत देशातील १२०…
मूल येथे राज्यातील सर्वोत्कृष्ट कृषी महाविद्यालय करणार- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर, दि. 19 : स्थानिक तरुणांचा शेतीकडे कल वाढावा व त्याला कृषी क्षेत्रातील तांत्रिक आणि सखोल ज्ञान मिळावे, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून मूल येथे कृषी महाविद्यालय उभे…
आरोग्यवर्धिनी फसली! एकच उपकेंद्र सुरु, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच योजनेची हेळसांड
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : गोरगरीबांना मोफत आरोग्य सेवा पुरविण्यासाठी केंद्र सरकारने महापालिका हद्दीत १०६ आरोग्यवर्धिनी उपकेंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी, त्याची पुरेपूर अंमलबजावणी होत नसल्यामुळे ६५…
राज्यात ६४ टक्केच पाणीसाठा, पुण्यासह प्रमुख शहरांवर पाणी कपातीची टांगती तलवार
पावसाअभावी खरीप आणि रब्बी पिके वाया गेली राज्यात यंदा जुलै, ऑगस्ट महिन्यांत पावसाने मोठी ओढ दिली. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाने धरणे भरण्यास मदत झाली. पावसाअभावी खरीप आणि रब्बी हंगामातील बहुतांश…
नाशिककरांनो सावधान! भरदिवसा चेहऱ्यावर ‘स्प्रे’ फवारुन होतेय लूट, या घटना वाढल्या
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : वाहने थांबवून मोबाइल किंवा सोनसाखळी खेचण्याच्या वाढत्या घटनांपाठोपाठ आता थेट चेहऱ्यावर ‘स्प्रे’ फवारून दागिने पळविण्याचा प्रकार घडला. मुंबई नाका पोलिसांच्या हद्दीत एका रस्त्यावर हा धक्कादायक…
नवीन हंगामात तांदूळ कडाडला! दरात १५ ते २० टक्क्यांनी दरवाढ, जाणून घ्या नव्या किंमती….
पुणे : पावसामुळे तांदळाच्या लागवडीवर झालेला परिणाम, अवकाळी पावसामुळे भात पिकांचे झालेले नुकसान आणि हवामान बदल यामुळे यंदा तांदळाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. त्यामुळे बासमती आणि अन्य प्रकारच्या…