• Fri. Mar 20th, 2026

    uddhav thackeray vs eknath shinde

    • Home
    • उद्धव ठाकरेंवर श्रीकांत शिंदेंची बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?

    उद्धव ठाकरेंवर श्रीकांत शिंदेंची बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?

    Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•27 Nov 2025, 2:57 pm Follow उद्धव ठाकरेंवर श्रीकांत शिंदेंची बोचरी टीकाउद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं, श्रीकांत शिंदेंची टीका

    ना भाजप, ना राष्ट्रवादी; जळगाव लोकसभेत ठाकरे विरुद्ध शिंदे लढतीचे संकेत, उमेदवार कोण?

    जळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघ युतीमध्ये भाजप तर महाआघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता. मात्र, मागील काळात शिवसेना व राष्ट्रवादीतील बंडामुळे अनेक समीकरणे…

    ठाकरे आणि शिंदे, दोघांचेही आमदार पात्र, निकाल देताना नार्वेकर काय म्हणाले?

    अक्षय आढाव यांच्याविषयी अक्षय आढाव सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर अक्षय आढाव, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | याआधी टीव्ही ९ मराठी वेबसाईटसाठी काम केलंय.…

    नार्वेकर-फाटक सुरतमध्ये शिंदेंना का भेटले? सुनील प्रभूंना वकिलांचा सवाल, सुनावणीत खडाजंगी

    मुंबई : शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर मंगळवारी सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रांत सुनावणी पार पडली. या वेळी ठाकरे गटाचे प्रतोद प्रभू आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये…

    निधीवाटपात भेदभाव दिसत नाही, सरकारची मनमानीही नाही; ठाकरे गटाला हायकोर्टाचा धक्का

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई :‘सार्वजनिक कामांसाठी निधी मंजूर करणे, ही सरकारच्या धोरणांतर्गत प्रशासकीय बाब आहे. प्रशासकीय मंजुरींचा निर्णय वाजवी नसल्याबद्दल आवश्यक तपशील असल्याविना त्याची न्यायिक तपासणी केली जाऊ शकत…

    उद्धव ठाकरेंचा हा निष्ठावंत कचाट्यात! मुख्यमंत्री शिंदे आणि राणेंचा राजकीय गेम प्लॅन उघड

    सिंधुदुर्ग : ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ येथे करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून जोरदार हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. सुरुवातीला या अभियानाचा शुभारंभ सावंतवाडी तालुक्यात करण्याचे नियोजन…

    भावाची चूक सांगितली अन् एकनाथ शिंदेंचंही टेन्शन वाढवलं, नाही नाही म्हणत राज ठाकरे बरंच बोलले!

    मुंबई : गेली वर्षभर सुरु असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने काल अतिशय संतुलित निकाल दिला. सत्तास्थापनेच्या सगळ्या प्रक्रियेला अवैध ठरवताना सरकारला कोणताही धोका निर्माण होणार नाही, असा न्यायनिवाडा सर्वोच्च…

    राज्यपालांना झापलं, शिंदेंचा व्हीप बेकायदेशीर, आमदारांनाही खडे बोल पण सरकार वाचलं!

    नवी दिल्ली : ज्या निकालाची संपूर्ण महाराष्ट्र किंबहुना देश आतुरतेने पाट पाहत होता, तो बहुप्रतिक्षित निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. जर तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर…

    You missed