• Sat. Sep 21st, 2024

temperature

  • Home
  • राज्यात उष्माघाताचा २३ जणांना त्रास, आरोग्य विभागाकडून सावधतेचा इशारा, कशी घ्याल काळजी?

राज्यात उष्माघाताचा २३ जणांना त्रास, आरोग्य विभागाकडून सावधतेचा इशारा, कशी घ्याल काळजी?

मुंबई : उष्म्याचा तडाखा सामान्यांना बसण्यास सुरुवात झाली असून, मार्च महिन्यात राज्यात २३ जणांना उष्माघाताचा फटका बसला. अमरावतीमध्ये तिघांना, तर पुणे, रायगड,कोल्हापूर येथे दोघांना उष्माघाताचा त्रास झाला. त्यात ठाणे येथील…

मालेगाव तापलं! मार्चअखेरीस कमाल तापमान ४२ अंशांवर, नाशिक शहराचा पाराही ३९ अंशांपार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : सौराष्ट्र-कच्छ, उत्तर कर्नाटक व नैऋत्य राजस्थानात उष्णतेची लाटसदृश स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, राज्यासह थंड प्रदेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यालाही मार्च अखेरीसच उष्ण लाटांचा…

मुंबईत असह्य उकाडा, आम्हाला हिट इंडेक्स कधी कळणार? नागरिकांचा हवामान विभागाला सवाल

मुंबई : मुंबईमध्ये शुक्रवारचा दिवस असह्य उकाड्याचा होता. जाहीर तापमानापेक्षा अधिक तापमानाची जाणीव होत असल्याने मुंबईकरांना अधिक त्रास झाला. या पार्श्वभूमीवर उष्णता निर्देशांक जाहीर करण्याचे भारतीय हवामान विभागाने गेल्या वर्षी…

You missed