कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंवर राजू शेट्टींची शेलक्या शब्दात टीका, नेमकं काय म्हणाले?
Authored byसूरज सकुंडे | Contributed byसंजय आहेर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Apr 2025, 10:20 pm कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंवर राजू शेट्टींची शेलक्या शब्दात टीकामाणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळातून काढून टाका, राजू शेट्टींची…
मानधन वाढवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, CM फडणवीसांच्या भेटीनंतरही बच्चू कडू असमाधानी!
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी…विविध मागण्यांसाठी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना…
स्वाभिमानीचं आंदोलन पोलिसांनी मोडीत काढलं, अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं, काय घडलं?
Authored byसूरज सकुंडे | Contributed byस्वप्निल एरंडोलीकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Mar 2025, 2:00 pm स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कार्यकर्त्यांकडून उदगाव येथे सांगली-कोल्हापूर रास्ता रोको करण्यात आला. पोलिसांनी बळाचा वापर…
शक्तिपीठ महामार्ग म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनी लुटण्याचा उद्योग, राजू शेट्टींची सरकारवर टीका
Authored byसूरज सकुंडे | Contributed byडॉ. धनाजी चव्हाण | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Mar 2025, 8:48 pm शक्तिपीठ महामार्गातून 50 हजार कोटीचा घोटाळा, राजू शेट्टींचा गंभीर आरोपशक्तिपीठ महामार्ग म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनी…
शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला अखेर यश; ‘स्वाभिमानी’च्या मागण्या मान्य, ऊस दराची कोंडी फुटली
कोल्हापूर: ऊस हंगामाची कोंडी अखेर गुरुवारी रात्री फुटली. गेल्या हंगामात तुटलेल्या ऊसाला ज्या कारखान्यांनी ३ हजार पेक्षा कमी रक्कम दिली आहे त्यांनी टनास १०० रुपये आणि ज्यांनी ३ हजार रुपये…
तुपकरांनी निवडली वेगळी वाट, शिस्तपालन समितीपुढं जाण्याऐवजी थेट राजू शेट्टींकडे मांडली व्यथा
Ravikant Tupkar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांना पत्र लिहिलं आहे.त्यांनी शिस्तपालन समितीसमोर जाण्याऐवजी पत्र लिह्ण्याचा मार्ग स्वीकारला.
शेतकऱ्यांच्या मुलांची लग्नं होत नाहीत, आता काढणार वरात मोर्चा; स्वाभिमानीची मोठी मागणी
सांगली :शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न होत नाहीत, ही आता एक सामाजिक समस्या बनली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलाबरोबर लग्न करणाऱ्या मुलीच्या नावावर राज्य सरकारने दहा लाख रुपये आणि मुलीच्या वडिलांच्या नावावर पाच…