Authored byसूरज सकुंडे | Contributed byडॉ. धनाजी चव्हाण | महाराष्ट्र टाइम्स.कॉम8 Mar 2025, 8:48 pm
शक्तिपीठ महामार्गातून 50 हजार कोटीचा घोटाळा, राजू शेट्टींचा गंभीर आरोपशक्तिपीठ महामार्ग म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनी लुटण्याचा उद्योग, राजू शेट्टींची सरकारवर टीकाविदर्भ मराठवाड्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गातून शेतकऱ्यांचे काहीच भले होणार नाही, असं राजू शेट्टी म्हणाले.शक्तिपीठ महामार्गाच्या माध्यमातून काही पुढाऱ्यांचे हात ओले होणार आहेत, असं राजू शेट्टी म्हणाले.