• Sat. Sep 21st, 2024

raigad landslide

  • Home
  • इर्शाळवाडीत २२ मुलं अनाथ, प्रकृतीही नाजूक; खचलेल्या,नैराश्यात गेलेल्या मुलांना आधाराची गरज

इर्शाळवाडीत २२ मुलं अनाथ, प्रकृतीही नाजूक; खचलेल्या,नैराश्यात गेलेल्या मुलांना आधाराची गरज

दुर्घटनेनंतर मुलं खचलेली, अनेकांची प्रकृती नाजूक १८ ते २० वयोगटातील चार मुलं आहेत. या सर्व मुलांपैकी ११ मुलं पनवेल, कर्जत, खालापूर येथील आश्रमशाळांचे (बोर्डिंग स्कूल) विद्यार्थी आहेत. या आश्रमशाळा मुख्यतः…

पाच दिवस कमरेपर्यंत गाळात, मृतदेह बाहेर काढताना पायावर जखमा, TDRF चे जिगरबाज जवान घरी परतले

ठाणे : इर्शाळवाडी येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत एकण ८४ जणांनी आपला जीव गमावला. दरड कोसळल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यासाठी आसपासच्या जिल्ह्यातून अनेक…

इर्शाळवाडीच्या बचावकार्यात पर्यटकांचा अडथळा; हृदयद्रावक घटनेतही आपत्ती पर्यटन जोरात, अधिकाऱ्यांकडून नाराजी

रायगड: खालापूर जवळील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्याने आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८६ जण अद्यापही बेपत्ता आहेत. गेले तीन दिवस या ठिकाणी दिवसरात्र बचावकार्य सुरु आहे. मात्र, पर्यटकांनी…

CM शिंदेंनी इर्शाळवाडीला चार्ज घेतला अन् यंत्रणा झटपट कामाला, किल्लारी पॅटर्नच्या आठवणी जाग्या

मुंबई: रायगड जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे खालापूरनजीक असणाऱ्या इर्शाळगडाजवळ बुधवारी रात्री दरड कोसळली होती. या दरडीखाली गडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडी गावातील अनेक घरे गाडली गेली. अत्यंत दुर्गम भागात असणाऱ्या…

इर्शाळवाडी दुर्घटना कळताच गावी धाव, जाऊन पाहिलं तर सारं सपाट झालेलं, मामा-मामा आवाज देताच…

नवी मुंबई: रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोळलेल्या ढिगाऱ्यात अडकलेल्या जखमींपैकी दोन जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जखमी रुग्णांची नावे प्रवीण डावरे, यशवंत पारधी…

आमदार फोडण्यात व्यस्त नसता तर इर्शाळवाडीची दुर्घटना टळली असती; अमित ठाकरेंचा टोला

जळगाव: रायगड जिल्ह्यातील इर्शाळगडाच्या पायथ्याशी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. हे…

सगळंच संपलं! तब्बल ५० घरं ढिगाऱ्याखाली १० फूट गाडली गेली; तरुणांनी सांगितली आँखोदेखी

Raigad Landslide: रायगडच्या खालापूरमधील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून ५० घरं जमिनीखाली गाडली गेली. आतापर्यंत ५ मृतदेह हाती लागली असून १०० पेक्षा अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती आहे.

रायगडाच्या पायथ्याजवळ दरड कोसळली, दुकानासह पर्यटकांच्या गाड्यांचं नुकसान, स्थानिक म्हणतात..

रायगड : सोमवारी दुपारच्या सुमारास किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या चित्त दरवाजानजीक दरड कोसळली आहे. यावेळी, पायथ्याशी असलेल्या तीन कारचे नुकसान झाले असून सुदैवाने या अपघातात कुणी जखमी झालेले नसल्याचे सांगण्यात…

You missed