• Sat. Sep 21st, 2024
सगळंच संपलं! तब्बल ५० घरं ढिगाऱ्याखाली १० फूट गाडली गेली; तरुणांनी सांगितली आँखोदेखी

Raigad Landslide: रायगडच्या खालापूरमधील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळून ५० घरं जमिनीखाली गाडली गेली. आतापर्यंत ५ मृतदेह हाती लागली असून १०० पेक्षा अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed