आठ हजार हेक्टरवर पाणी! विभागात नाशिकला सर्वाधिक तडाखा; २८ हजार शेतकऱ्यांचा घास हिरावला
Nashik Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा आणि वादळाचा विभागात सर्वात जास्त तडाखा नाशिक जिल्ह्याला बसला असून, या जिल्ह्यात आतापर्यंत ५८२ गावांतील १४ हजार २८२ शेतकऱ्यांच्या १७ हजार ९२४ हेक्टरवरील विविध पिकांचे…
५० एकर जमीन हडपली; शेतकऱ्यांच्या आरोपावर गिरीश महाजनांचे प्रत्युत्तर; म्हणाले, ब्लॅकमेलिंगसाठी…
Girish Mahajan: मला ब्लॅकमेल करण्यासाठी संबंधितांनी हे आरोप केले असून, त्यांनी पुराव्यासाठी कागदपत्रे द्यावीत, असे आव्हान महाजन यांनी दिले. girish mahajan (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक :…
कॉंग्रेसचे ‘शेतकरी जोडो’, राहुल गांधी घालणार बळीराजाच्या प्रश्नांना हात, चांदवडला गुरुवारी संवाद सभा
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ‘भारत जोडो न्याय यात्रे’निमित्ताने नाशिक जिल्हा दौऱ्यावर येणारे ज्येष्ठ काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची तोफ गुरुवारी (दि. १४) दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील चांदवड येथे धडाडणार…
अवकाळीचा नाशिकला तडाखा, दोनशे गावांतील २१ हजार ४८२ शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला
म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : नाशिक विभागातील नाशिकसह जळगाव आणि धुळे या तीन जिल्ह्यांतील अनेक गावांना सलग दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाचा तडाखा बसला. विभागातील २२२ गावांमधील १९ हजार…
आता पुरे झाले फोटोसेशन, अवकाळीग्रस्तांची भावना; भात हातातून गेल्याने शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा
म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर : बेमोसमी पाऊस आला आणि होते नव्हते ते घेऊन गेला. अशा परिस्थितीत निसर्गाने गांजलेला शेतकरी हताश झाला आहे. लोक्रपतिनिधी आणि पुढारी आवणांमध्ये उतरून भिजलेल्या भाताच्या पेंढ्या…
आता डोळ्यांत पाऊस! नाशिक जिल्ह्यात ३३ हजार हेक्टरवरील पिके आडवी, द्राक्षाला सर्वाधिक फटका
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : जिल्ह्यात रविवारी झालेल्या गारपिटीने द्राक्ष, गहू, भात व कांद्यासह भाजीपाल्याची तब्बल ३३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके आडवी झाली. चालू वर्षात मार्च-एप्रिल महिन्यातही शेतीस अवकाळी पावसाचा…
बघा साहेब, हा आहे सिन्नरचा दुष्काळ..! शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरेंसमोर मांडल्या व्यथा
Aditya Thackeray : शिर्डी महामार्गावरील हिवरगाव-कोमलवाडी येथील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर युवा सेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी शेतकरी कुटुंबाशी संवाद साधला.