पावसाळ्यातही मुंबईत ‘पाणीबाणी’! पाणीकपात १० टक्क्यांहून अधिक असल्याचा माजी नगरसेवकांचा दावा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : तलावांमध्ये समाधानकारक पाणीसाठा नसल्याने महापालिकेने मुंबईत दहा टक्के पाणीकपात केली आहे. प्रत्यक्षात मात्र ही कपात ४० ते ५० टक्के असल्याचा दावा मुंबईच्या विविध भागांतून…
मुंबईकरांचं पाणी कपातीचं टेन्शन दूर होणार, राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय
म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : उन्हाच्या तडाख्याने मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव तळ गाठत असून येत्या काही दिवसांत मान्सूनचे आगमन न झाल्यास पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत.…