Rohit Pawar: काळाबाजार शेतकरी नव्हे, मंत्रीच करतात; गिरीश महाजनांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची टीका
म.टा.वृत्तसेवा, सटाणा: ‘इंधन टंचाई निर्माण झालेली असताना सरकारने ती नियंत्रणात आणण्याऐवजी शेतकऱ्यांवर आरोप करण्याचे काम सुरू केले आहे. काळाबाजार शेतकरी नव्हे, मंत्रीच करतात’, अशी टीक आमदार रोहित पवार यांनी सोमवारी…
डिझेल संपले, ट्रॅक्टर शेतात उभे; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे इंधनटंचाईचे संकट
Chhatrapati Sambhajinagar Fuel Crisis: शहर परिसरात शेतकऱ्यांच्या डिझेल व पेट्रोलसाठी रांगा लागलेल्या आहेत. डिझेलसाठी रांगेत उभे असलेल्या शेतकऱ्यांना ‘मेलडी’ चॉकलेट देऊन सरकारचा निषेध करण्यात आला. इंधन टंचाई(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) तुषार…
Maharashtra Petrol Diesel: पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांचा रांगा, डिझेलसाठी मारामार; कृषीमंत्र्यांनी आवाहन करत साठ्याबद्दल दिली महत्त्वाची माहिती
मुंबई: जागतिक स्तरावर युद्धजन्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर देशात काही दिवसांपासून इंधन टंचाईची चर्चा असून राज्यातही पेट्रोल पंपांवर याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्याचं चित्र…
Jalgaon Farmer: केळी पीकविम्यात घोटाळा; जळगाव जिल्ह्यातील 27 हजारांवर शेतकऱ्यांना नोटिसा, प्रकरण काय?
Jalgaon Banana Crop Insurance Scam: जळगावातील सात तालुक्यांमध्ये हा प्रकार समोर आला आहे. यात चोपडा तालुक्यातून सर्वाधिक बोगस विमा काढण्यात आला आहे. केळी पीकविम्यात घोटाळा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी,…
साहेब, ही शेती आहुती मागतेय! जीवन संपविण्यापूर्वी शेतकरी कैलास नागरेंचं सरकारला शेवटचं पत्र
Buldhana Farmer Ended Life: कैलास हे शेतावर गेले असताना बुधवारीच चार पानांचे पत्र सरकारला लिहिले. यानंतर रात्रीच शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. महाराष्ट्र टाइम्सbuldhana farmer sucide म.टा.वृत्तसेवा, बुलढाणा:…
खान्देशी गाणं म्हणत कांदानी लागण, चांगला भाव दिसन दिवाई गोड करा; शेतकऱ्यासनी मागणी
धुळे : एकीकडे संपूर्ण राज्यात आणि धुळे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू असून या निवडणुकीत कोणत्या ग्रामपंचायतीत कोणाची सत्ता येणार याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले असून दुसरीकडे रब्बी हंगामाच्या तयारीला…
राज्यात पावसानं फिरवली पाठ; पावसाअभावी पिके जळून जाण्याच्या मार्गावर, बळीराजा चिंतेत
धुळे: संपूर्ण राज्यात यंदा पावसाने पाठ फिरवली असून यामुळे शेतकऱ्यांसाठी पिकांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. धुळे जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ७५ टक्के पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली…
सरासरी पावसाचा विषम वर्षाव; पिकं करपत असल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली, या जिल्ह्यांनी चिंता वाढवली
छत्रपती संभाजीनगर : ऑगस्टमध्ये राज्यात फारसा दिलासादायक पाऊस नसल्याने भारतीय हवामान विभागाने उपाययोजनेसंदर्भात सूचना केली होती. राज्यात सरासरीच्या ८९ टक्के पाऊस झाल्याचे राज्य सरकारतर्फे शुक्रवारी सांगण्यात आले. मात्र सरासरीच्या या…
राज्यात मूग, उडीद उत्पादन घटणार; मान्सून उशिरा आल्याने पेरणीचा हंगाम वाया
Pune News : यंदाच्या हंगामात पावसाचे विलंबाने आगमन झाल्याने मूग आणि उडदाच्या उत्पादनात घट होण्याचा कयास आहे. तुरीची पेरणीही ८३ टक्क्यांइतकीच झाली आहे. राज्यात यंदा मूग, उडीद उत्पादन घटणार म.…
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! यंदा पेरणी करण्याची घाई करु नका; हवामानतज्ज्ञ काय म्हणाताहेत? जाणून घ्या
मुंबई : तीव्र उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी… ठाणेकरांसाठी… पुणेकरांसाठी… आणि अवघ्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी मान्सूनचा भिजका सांगावा आला आहे. येत्या ९ जूनच्या सुमारास तळकोकणात मान्सून दाखल होईल, असा होरा आहे; मात्र,…