• Tue. Mar 10th, 2026

    maharashtra drought

    • Home
    • अन्नधान्य उत्पादन महागले; हवामानबदलाचे तीव्र परिणाम उघड, किंमतीत जगभरात मोठी वाढ

    अन्नधान्य उत्पादन महागले; हवामानबदलाचे तीव्र परिणाम उघड, किंमतीत जगभरात मोठी वाढ

    २७ जुलै रोजी संयुक्त राष्ट्रांच्या खाद्यप्रणाली शिखर संमेलनाचे इथियोपिया येथे आयोजन करण्यात आले आहे. यात जगभरातील नेते अन्नउत्पादनाच्या प्रणालीला असलेल्या संभाव्य धोक्यांबद्दल चर्चा करतील. food expensiveAI (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई…

    राज्यात गंभीर दुष्काळच, केंद्रीय पथकाची कबुली; सरकारला लवकरच अहवाल सादर करणार

    किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर कंसल्टेंट किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता…

    हातातोंडाशी आलेलं पीक गेलं; केंद्रीय पथकासमोर शेतकरी भावुक, सिन्नरसह येवल्यात दुष्काळपाहणी

    नाशिक जिल्ह्यात केंद्रीय पथकाकडून दुष्काळी स्थितीचा पाहणी दौरा सुरू आहे. पथकाने एका ठिकाणी पंधरा ते वीस मिनिटे चर्चा करून दुष्काळी स्थितीचा आढावा घेतला.

    तालुक्यानंतर आता महसूल मंडळात दुष्काळ जाहीर, नागरिकांना कोणत्या सवलती मिळणार? जाणून घ्या

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: राज्य सरकारने पावसाच्या आधारावर राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता आणखी तालुक्यातील सुमारे १०२१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील…

    Maharashtra Drought: राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर; पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांचाही समावेश

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर आणि शिरूर या पाच तालुक्यांमध्ये राज्य सरकारने गंभीर आणि मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे आता जमीन महसूलात…

    ठेचा भाकरीची शिदोरी घेऊन शाळकरी मुलगा ठाकरेंच्या भेटीला, उद्धव भावूकपणे म्हणाले….

    अहमदनगर : राज्यात पावसाने दडी मारली आहे. पुरेशा पावसाअभावी खरीप पिके करपून गेली आहेत. राज्यातल्या विविध भागांत जनावरांच्या चाऱ्याची, पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते आहे. पावसाअभावी राज्यात दृष्काळसदृश स्थिती निर्माण झालेली…

    You missed