• Sat. Sep 21st, 2024

irshalwadi landslide

  • Home
  • इर्शाळवाडीत २२ मुलं अनाथ, प्रकृतीही नाजूक; खचलेल्या,नैराश्यात गेलेल्या मुलांना आधाराची गरज

इर्शाळवाडीत २२ मुलं अनाथ, प्रकृतीही नाजूक; खचलेल्या,नैराश्यात गेलेल्या मुलांना आधाराची गरज

दुर्घटनेनंतर मुलं खचलेली, अनेकांची प्रकृती नाजूक १८ ते २० वयोगटातील चार मुलं आहेत. या सर्व मुलांपैकी ११ मुलं पनवेल, कर्जत, खालापूर येथील आश्रमशाळांचे (बोर्डिंग स्कूल) विद्यार्थी आहेत. या आश्रमशाळा मुख्यतः…

पाच दिवस कमरेपर्यंत गाळात, मृतदेह बाहेर काढताना पायावर जखमा, TDRF चे जिगरबाज जवान घरी परतले

ठाणे : इर्शाळवाडी येथे घडलेल्या दुर्घटनेनंतर घडल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत एकण ८४ जणांनी आपला जीव गमावला. दरड कोसळल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यासाठी आसपासच्या जिल्ह्यातून अनेक…

इर्शाळवाडीतील बचावकार्य आता थांबवले; २७ रहिवाशांचा मृत्यू, ५७ जण अजूनही बेपत्ता

म. टा. वृत्तसेवा, उरण, अलिबाग : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या इर्शाळवाडी येथे कोसळलेल्या दरडीखाली अडकलेल्या गावकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. परंतु, चार दिवसांच्या शोधमोहिमेनंतर रविवारी सायंकाळपासून…

आप्तांचा धीर खचू लागला; इर्शाळगड दुर्घटनेतील मृतांची संख्या २७वर, अजूनही १००हून अधिक जण ढिगाऱ्याखालीच?

म. टा. वृत्तसेवा, अलिबाग : इर्शाळवाडी येथील दरड दुर्घटनेनंतर शनिवारी, दोन दिवसांनंतर ढिगारा उपसण्याचे काम सुरूच होते. त्याचेळी या ठिकाणी आणखी दरडी कोसळण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. आपत्तीमध्ये मृत्यू…

आमचा प्रस्ताव त्यांनी मान्य केला असता तर… इर्शाळवाडीच्या सरपंचांचे मोठं वक्तव्य

रायगड: अवघा महाराष्ट्र नव्हे तर देशाला हादरून सोडणारी घटना इर्शाळवाडीत घडली आहे. दरम्यान हा परिसर दरडींच्या धोक्याखालील यादीतही नव्हता. त्यामुळे अचानक घडलेल्या घटनेने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. त्या वाडीचा…

उद्धव ठाकरेंची इर्शाळवाडीला भेट; ग्रामस्थांना म्हणाले, तुमच्यासाठी ही गोष्ट करण्यात मला कोणताही कमीपणा येणार नाही

इर्शाळवाडी: रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्याच्या घटनेच्या तिसऱ्या दिवशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज शनिवारी घटनास्थळी भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी या दुर्घटनेत बचावलेल्या नागरिकांची भेट…

इर्शाळवाडीच्या बचावकार्यात पर्यटकांचा अडथळा; हृदयद्रावक घटनेतही आपत्ती पर्यटन जोरात, अधिकाऱ्यांकडून नाराजी

रायगड: खालापूर जवळील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्याने आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८६ जण अद्यापही बेपत्ता आहेत. गेले तीन दिवस या ठिकाणी दिवसरात्र बचावकार्य सुरु आहे. मात्र, पर्यटकांनी…

इर्शाळवाडीत मातीच्या ढिगाऱ्याखाली आणखी किती जण? अंदाज येईना, आता पोलीस वापरणार ही ट्रिक

रायगड: खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी या गावावर बुधवारी रात्री दरड कोसळली होती. या दुर्घटनेत जवळपास संपूर्ण गाव क्षणार्धात डोंगराखाली गाडले गेले. अत्यंत उंचावर आणि दुर्गम भागात असलेल्या इर्शाळवाडी गावात अत्याधुनिक यंत्रसामुग्री…

नखशिखान्त चिखलाने माखलेले पेशंट, डॉक्टरांनी सांगितली इर्शाळवाडी दुर्घटनेनंतरची थरारक कहाणी

रसायनी: रायगड येथील दुर्घटनेनंतर हजारो हात मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. यातीलच एका वैद्यकीय अधिकाऱ्याने सारी अनुभवलेली परिस्थिती सांगितली आहे. रसायनी येथील डॉक्टर युवराज म्हशेळकर यांनी इर्शाळवाडी येथील काही पेशंटसना वाचवले…

इर्शाळवाडीत ३६ तासानंतर महिलेला जिवंत बाहेर काढलं, पण निर्गुडे कुटुंबीयांचा आनंद क्षणात मावळला

नवी मुंबई: रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळून २५ घरं ढिगाऱ्याखाली दबली गेली. या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत १६ ग्रामस्थांचे मृतदेह सापडले आहेत. तर, ९८ जणांना वाचवण्यात यश आले आहे. गुरुवारी (२० जुलै)…

You missed