जेवणावरुन पती-पत्नीत पेटला वाद; भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मेहुण्याचा दाजीने घेतला जीव, मुंबईतील भयंकर घटना
Mumbai Crime: बहिणीला दाजीकडून होणारी मारहाण बघून भाऊ भांडण सोडविण्यासाठी गेला. पण दारुच्या नशेत टूण असण्याऱ्या दाजीने त्याचा जीव घेतला. काय घडलं नेमकं? भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मेहुण्याची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)…
Navi Mumbai: पतीनिधनानंतर सासरी छळ, नवी मुंबईत महिलेनं जीवन संपवलं, दोन लेकरं मायबापाविना पोरकी
Navi Mumbai Woman Ends Life: सासरच्या छळाला कंटाळून नवी मुंबईत 38 वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. काय घडलं नेमकं? नवी मुंबई क्राईम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, नवी…
Pune Crime: वैवाहिक वादातून महिलेचा टोकाचा निर्णय; थेट कालव्या मारली उडी, पोलिसांनी वाचवले प्राण
Pune Crime: पुण्यातील एका महिलेने कालव्यात उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी सतर्कतेने त्या महिलेचे प्राण वाचविले. crime (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, पुणे : वैवाहिक वादातून मानसिक तणावात…
कारखाली चिरडून तरुणाला संपवलं; भावकीचा वाद जीवावर, २ दिवसांआधीच वडिलांनीही दिलेला जीव
Sinner Crime : जुन्या भांडणाची कुरापत आणि भावकीच्या वादातून तालुक्यातील दातली येथे दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. महाराष्ट्र टाइम्सsinner crime म.टा.वृत्तसेवा, सिन्नर:…
धुमधडाक्यात लग्न, पण दाम्पत्याला नातं नकोसे; तीन दिवसांतच घेतला घटस्फोट, काय घडलं असं?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : धूमधडाक्यात लग्न केल्यानंतर एकमेकांशी पटत नसल्याने अवघ्या तीन दिवसांत वेगळे राहणाऱ्या युवा दाम्पत्याने परस्पर समतीने केलेला घटस्फोटाचा अर्ज कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश बी. डी. कदम यांनी…
घटस्फोट नको, नांदायचे आहे! ८८ संसार फुलले, पोलिसांच्या समुपदेशानंतर जोडपे पुन्हा एकत्र
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण पोलिसांच्या भरोसा सेलअंतर्गत असलेल्या सहायता कक्षाने केलेल्या प्रयत्नामुळे गेल्या आठ महिन्यात ८८ जोडप्यांचे संसार पुन्हा फुलले. या कक्षात केवळ अन्यायग्रस्त महिलांचा तक्रारी घेऊन…