• Mon. Jun 8th, 2026

    child marriage

    • Home
    • Chhatrapati Sambhajinagar : व्यसनी बापाची क्रूरता, अल्पवयीन मुलीचं 30 वर्षांच्या व्यक्तीसोबत लग्न, दामिनी पथकाने केली सासरहून सुटका

    Chhatrapati Sambhajinagar : व्यसनी बापाची क्रूरता, अल्पवयीन मुलीचं 30 वर्षांच्या व्यक्तीसोबत लग्न, दामिनी पथकाने केली सासरहून सुटका

    छत्रपती संभाजीनगरमध्ये एका व्यसनाधीन पित्याने १३ वर्षांच्या चिमुकलीचा ३० वर्षांच्या नवरदेवाशी विवाह लावून दिला. यानंतर दामिनी पथकानं तातडीने कारवाई करत, सासरच्या तावडीतून मुलीची सुटका केली आहे. व्यसनाधीन पित्याने लावून दिले…

    Pune Crime : ग्रामपंचायत कार्यालयातच होणार होता बालविवाह, पोलिसांना टीप लागली, अन्… बारामतीत खळबळ

    Child Marriage in Baramati : बारामती तालुक्यातील माळेगाव खुर्द येथे पोलिसांनी एका बालविवाह रोखला. तेरा वर्षीय मुलीचा विवाह लावण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी नववधू आणि नवरदेवाच्या आई-वडिलांसह पाच जणांवर गुन्हा…

    आश्रमशाळेतील सातवीतील मुलीने दिला मुलाला जन्म, रुग्णालयात बालविवाह उघडकीस

    अहमदनगर : नगर जिल्ह्यातील एका आश्रमशाळेत सातवीत शिकणाऱ्या मुलीचे त्याच शाळेतील दहावीत शिकणाऱ्या मुलाशी प्रेमसंबंध जुळले. त्यातून मुलगी गरोदर राहिली. याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या दोघांचा विवाह लावून…

    तुमची मुलगी द्या सोनं-पैसे देतो, ४२ वर्षांच्या व्यक्तीची १४ वर्षांच्या मुलीला मागणी, घरचे तयार, पण…

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे: बाल विवाहाचा प्रकार ठाण्यात समोर आला असून १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसोबत लग्न करणारा ४२ वर्षांचा नवरदेव, मुलीचे वडील आणि दोन्ही बाजूकडील नातेवाईकांसह अन्य एकजण अशा आठ…

    अनाथ मुलींचे बालविवाह रोखण्यासाठी समुपदेशन सेवा, सुरक्षितता मिळावी; नीलम गोऱ्हेंची मागणी

    मुंबई: बालसंगोपन योजना राज्यातील मुलांपर्यंत व्यवस्थित पोहोचत आहे. परंतु इथे असणाऱ्या मुलींचे वय १२ वर्षा पेक्षा वाढले की,मुलीचे आई – वडील लग्न उरकण्याची घाई करतात. विशेषत: अनाथ मुलींचे लग्न अल्प…

    त्या दोघींचं लग्न आहे… हेल्पलाइनचा फोन वाजताच चक्र फिरली, पथक घरी धडकलं अन् कुटुंबानं…

    जालना : महाराष्ट्रात सध्या बालविवाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. एकाच दिवशी २ बालविवाह रोखण्यात जिल्हा बाल संरक्षण समितीला यश आलं आहे. बाल संरक्षण कक्षाच्या दक्षतेमुळे जालना जिल्ह्याच्या परतूर व जाफराबाद…

    परीक्षा संपताच संशय आला,ग्रामसेवकांनी तपासणी केली, तिचा बालविवाह झाल्याचं उघड, गुन्हा नोंद

    सातारा : दहावीचा शेवटचा पेपर झाला आणि विवाहिता सुटकेचा निश्वास सोडत असतानाच आपल्या वयाची परीक्षा तिला द्यावी लागली. कोणीतरी कुजबूजलं आणि तिच्या लग्नाची खबर चाइल्ड लाईफ लाईन यांना समजली. ती…

    You missed