• Sat. Sep 21st, 2024

Ahmednagar Latest News

  • Home
  • चुकीला माफी असते पण गुन्ह्याला नसते, लोखंडेंकडून शिवसेना चोरण्याचा गुन्हा : उद्धव ठाकरे

चुकीला माफी असते पण गुन्ह्याला नसते, लोखंडेंकडून शिवसेना चोरण्याचा गुन्हा : उद्धव ठाकरे

अहमदनगर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोपरगावमध्ये सुरु आहे. कोपरगावातील सभास्थळी उद्धव ठाकरे यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत…

विकसित भारत रथाला नो एंट्री, कांदा निर्यातबंदीमुळं शेतकरी संतप्त, भाजप कार्यकर्ताही विरोधात

Ahmednagar News : कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या कांद्यावरील निर्यातबंदीचा निषेध अनोख्या पद्धतीनं नोंदवला आहे. विकसित भारत यात्रेचा रथ गावात येण्यापासून शेतकऱ्यांनी अडवला. हायलाइट्स: विकसित भारत रथाला अडवलं शेतकऱ्यांनी रथ…

बदलीसाठी घेतला कागदोपत्री घटस्फोट पण संसार सुरळीत,तक्रार येताच शिक्षिका पोलिसांच्या रडारवर

अहमदनगर : काहींनी अपंगत्व नसताना दिव्यांग असल्याचे दाखले दिले तर काही महिलांनी कागदोपत्री घटस्फोट घेतले व इच्छित स्थळी आपली बदली करवून घेतली. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे हे कारनामे आता पोलिसांच्या रडारवर…

पवारांचे आवाहन धुडकावून रस्त्यावर दूध ओतणे सुरूच, दरवाढीच्या मागणीचे आंदोलन पुन्हा पेटले

अहमदनगर : दुधाच्या दरवाढीसंबंधी राज्यात सध्या आंदोलन सुरू आहे. किसान सभेच्यावतीने करण्यात आलेल्या उपोषणाच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यात लक्ष घातले होते. सरकारने चर्चेतून मार्ग काढावा असे सांगत…

पोलिसांनी १५० सीसीटीव्ही तपासले,३ सेकंदाच्या फुटेजनं गूढ उकललं, लाखोंची चोरी करणारा जेरबंद

अहमदनगर : अहमदनगर शहरातील प्रतिष्ठीत आणि श्रीमंत वसाहतीत चोरी झाली होती. पोलिसांपुढे तपासाचे आव्हान होते. सराईत चोराने कसलाच पुरावा मागे सोडला नव्हता. नगरच्या कोतवाली पोलिसांनी तपासाचे आव्हान स्वीकारले. पोलिस निरीक्षक…

हक्काच्या पाण्यासाठी शंकरराव गडाख शेतकऱ्यांसह रस्त्यावर, महामार्ग अडवला कारण…

अहमदनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाला नाशिकनंतर अहमदनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शवला आहे. अहमदनगरच्या मुळा धरणातून मराठवाड्याच्या जायकवाडी धरणात पाणी सोडू नये या मागणीसाठी आंदोलन करण्यात…

अहमदनगर आष्टी रेल्वेला वाळूंज येथे भीषण आग, दोन डबे आगीच्या भक्ष्यस्थानी

अहमदनगर : नगर- आष्टी रेल्वेला वाळूंज (ता. नगर) जवळ आग लागली आहे. प्राथमिक माहितीनुसार पहिल्या दोन डब्यांना लागली आहे. गाडीत गर्दी नसल्याने सुदैवाने कोणालाही इजा नाही. स्थानिक ग्रामस्थ आणि अग्निशामक…

‘तरुणांनो पश्चातापाची वेळ येऊ नये’ शांततेनं संयमानं निर्णय घेऊया, कोळेवाडीचं पत्र व्हायरल

अहमदनगर : सध्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये मुलींवर अन्याय अत्याचार होत असल्याचे तसेच त्यांचे धर्मांतर करण्यात येत असल्याचे आरोप करत काही संघटनांच्या वतीने हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले जात आहे. राज्यातील…

अवकाळीचा फटका सुरुच, अहमदनगरमध्ये शेतीची दैना, शेतकरी संकटात, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

अहमदनगर : राज्यात अवकाळी पावसाचा कहर सुरुच आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली होती. या पावसामुळं विविध जिल्ह्यात जीवितहानी आणि वित्तहानी देखील झाली. पिकांचं नुकसान देखील…

You missed