Mohan Bhagwat : ‘सव्वा कोटी हिंदू लढण्यासाठी उभे राहिले तर…’, मोहन भागवत यांचं बांगलादेशातील हिंदूंना मोठं आवाहन
बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी बांगलादेशातील सव्वा कोटी हिंदूंना उद्देशून महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : बांगलादेशात हिंदूंवर वारंवार…
भागवतांना धरुन आणण्याचे आदेश होते! परमबीर सिंहांचं नाव घेत माजी ATS अधिकाऱ्याचा सनसनाटी दावा
Malegaon Bomb Blast Case: मालेगाव बॉम्बस्फोटातील सात आरोपींची एनआयए न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. पुराव्याअभावी न्यायालयाने हा निर्णय दिला. एटीएसचे माजी पोलीस निरीक्षक महिबूब मुजावर यांनी तपास खोटा असल्याचा दावा…
Solapur | शासकीय नोंदणी नसलेल्या RSS संघटनेच्या अध्यक्ष मोहन भागवतांना झेड सिक्युरिटी का?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•17 Jul 2025, 8:01 pm #solapurnews #sambhajibrigade #pravingaikwad #mohanbhagwSolapur | शासकीय नोंदणी नसलेल्या RSS संघटनेच्या अध्यक्ष मोहन भागवतांना झेड सिक्युरिटी का?
Sanjay Raut : भागवतांकडून पंचाहत्तरीला निवृत्तीचा उल्लेख, संजय राऊतांनी धागा पकडला, म्हणाले पीएम मोदीही आता…
Sanjay Raut on PM Modi : खासदार संजय राऊत यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या निवृत्तीच्या विधानावर भाष्य करताना, पंतप्रधान मोदींच्या ७५ वर्षांवरील निवृत्तीवरुन टीका केली. दोघांच्या मनात निवृत्तीचे विचार येणे…
पुढील वर्षी RSSचे शताब्दी वर्षात पदार्पण, तब्बल तीन वर्षांनंतर महाराष्ट्रात अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे आयोजन
अमरावती: जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी व शिस्तबध्द संघटना म्हणून लौकिक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय प्रतिनिधी सभा तब्बल तीन वर्षांनंतर महाराष्ट्रात होणार आहे. २०२५ हे संघाचे शताब्दी वर्ष…
Mohan Bhagwat: मणिपूरमध्ये हिंसाचार झाला नाही, तो षडयंत्र रचून भडकवला गेला: मोहन भागवत
नागपूर : मणिपूरमध्ये यावर्षी उसळलेल्या हिंसाचारावर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर रेशीमबाग येथे आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना दिवस उत्सवात बोलताना संघप्रमुख म्हणाले, “मणिपूरमध्ये जो…
मार्क्सवाद्यांच्या विचारधारेचे स्मशान तयार, त्यांची उत्तरक्रिया आपल्यालाच करायची आहे: भागवत
म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘दैवी आणि असुरी प्रवृत्तीतील लढाई जुनीच आहे. त्यातील पात्र, रूपे, शस्त्रे बदलली; प्रवृत्ती मात्र एकच आहे. सत्य दडपून असत्यच सत्य असल्याचा भ्रम निर्माण करणे हे अस्त्र…
नागपुरातील ती भेट अन् समीर वानखेडेंची चौकशी सुरु झाली, नाना पटोलेंना वेगळाच संशय!
सोलापूर: सीबीआयकडून रोज पाच ते सहा तास समीर वानखेडे यांची चौकशी सुरू आहे. त्यानंतर त्यांना असे वाटते आहे, की अतिक अहमदवर हल्ला झाला होता, तसाच समीर वानखेडे यांच्यावर देखील होऊ…