• Tue. Jul 7th, 2026

    उद्धव ठाकरे

    • Home
    • प्रश्न अदानीला, उत्तर चमच्यांचं, सेटलमेंटसाठी आमच्यासोबत भाजप नव्हतं, उद्धव ठाकरेंची टोलेबाजी

    प्रश्न अदानीला, उत्तर चमच्यांचं, सेटलमेंटसाठी आमच्यासोबत भाजप नव्हतं, उद्धव ठाकरेंची टोलेबाजी

    नागपूर : शिवसेनेसह (उद्धव बाळासाहेब ठाकरे) इतर विरोधी पक्षांनी मिळून धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाविरुद्ध मोर्चा काढला होता. त्या मोर्चावर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेणारी…

    अदानींविरोधात ठाकरे गटाचा मोर्चा, मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन, पण चर्चा राष्ट्रवादीची कारण…

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्पासंबंधी अदानींविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने धारावी ते वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) या दरम्यान काढलेल्या विराट मोर्चाच्या निमित्ताने ठाकरे गटाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.…

    करोनाशी लढून जिंकणारी धारावी अदानीला शरण जाईल का? ठाकरेंचा सवाल

    मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मोर्चा धारावीत पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी धारावीच्या पुनर्विकासाचं काम अदानींना दिल्याच्या मुद्यावरुन हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंनी जमललेल्या धारावी, मुंबई आणि महाराष्ट्रप्रेमींचा…

    परवानगी नाही दिली तरी मोर्चा निघणारच, उद्धव ठाकरेंसह धारावी बचाव समिती आपल्या भूमिकेवर ठाम

    मुंबई : धारावी पुनर्विकासाचे अदानी यांना दिलेले कंत्राटी रद्द करण्याची मागणी करत उद्धव ठाकरे मोर्चा काढणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर धारावीतील पुनर्विकास समिती आणि धारावी बचाव समिती यांनी पत्रकार परिषद घेत…

    मुंबई महापालिका जात्यात, मागील २५ वर्षांचे ऑडिट होणार, निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाची कोंडी?

    नागपूर : मुंबई महापालिकेतील २५ वर्षांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आल्यानंतर, राज्यातील सर्वच महापालिकांच्या आर्थिक कारभाराची चौकशी करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी येथे केली. अन्न व नागरी…

    सरकारने पीक विम्यासाठी भरलेले ८ हजार कोटी कोणाच्या बोडख्यावर गेले? उद्धव ठाकरेंचा सवाल

    नागपूर : मुख्यमंत्र्यांनी एक रुपयात विमा योजना आणली. त्या अंतर्गत पावणे दोन कोटी शेतकऱ्यांनी विमा घेतला. त्यापोटी ८ हजार कोटींचा हिस्सा सरकारने भरला. जनतेचा हा पैसा सरकारच्या मित्रांच्या कंपन्यांच्या खिशात…

    “काय मकाऊला एकटेच जाता..?” उद्धव ठाकरे-बावनकुळे आमनेसामने आले तेव्हा काय घडलं?

    उद्धव ठाकरे यांनी “काय मकाऊला एकटेच जाता..?” अशी विचारणा चंद्रशेखर बावनकुळे यांना केली. त्यावर खुद्द बावनकुळेही अगदी मनमुराद हसले, त्याचवेळी ठाकरेंसोबत असलेल्या आमदारांमध्येही एकच खसखस पिकली.

    रिफायनरी प्रकल्पावर उद्योगमंत्री उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य, टीकाकारांना सुनावलं

    रत्नागिरी : कोकणातील प्रस्तावित असलेल्या रिफायनरचा विषय सध्या पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यात आम्हाला निवेदन देण्यापासून रोखले असा आरोप रिफायनरी विरोधकांनी केला होता. अशातच आता…

    मोदी लाटेमध्ये एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा, उद्धव ठाकरेंचं ओपन चॅलेंज

    मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या चार राज्यांच्या निवडणूक निकालानंतर देशात मोदींची मोठी लाट असल्याची चर्चा आहे. पण मला त्यांना सांगायचंय की तुमची देशात एवढीच जर लाट आहे तर त्या लाटेमध्ये…

    आम्ही उघडपणे हिंदुत्वाचा प्रचार करू, आम्हाला रोखू नका, उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा

    मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बजरंग बली की जय’ म्हणत मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. गृहमंत्री अमित शाह यांनी मध्य प्रदेशात ‘रामल्लाचे दर्शन मोफत घडवू’ अशी…

    You missed