• Wed. Jun 24th, 2026

    जालना बातम्या

    • Home
    • जालन्याच्या अंबादास म्हस्केची भरारी, परतूर ते जपान व्हाया मुंबई, ४९ लाखांच्या पॅकेजची नोकरी

    जालन्याच्या अंबादास म्हस्केची भरारी, परतूर ते जपान व्हाया मुंबई, ४९ लाखांच्या पॅकेजची नोकरी

    अनंत साळी, जालना: जालना जिल्ह्याच्या परतूर शहरातल्या इंदिरा नगर भागात एका पत्र्याच्या घरात राहणाऱ्या बांधकाम मजुराच्या मुलाने देशातील नामांकित तंत्रज्ञान संस्था आयआयटी मुंबई येथून रजत पदक मिळविले आहे. अंबादास बंडू…

    तक्रारदाराची भारी खेळी, तडजोडीचं नाटक; लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहाथ अटक

    जालना : जमिनीच्या वादाबाबात केलेल्या अर्जाची चौकशी करुन तक्रारदाराच्या बाजूने मदत करण्यासाठी जालन्यातील पोलिसाने लाच मागितली. ३० हजार रुपयांची लाच स्वीकारणारा अंबड पोलिस ठाण्याचा पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण लाचलुचपत प्रतिबंधक…

    बोकडाच्या संरक्षणासाठी चार पाच जणांचा ताफा, लाखो रुपयांची हमी, शेतकऱ्यानं एवढी फिल्डिंग लावली कारण…

    जालना: ईद येणार म्हटलं की डोळ्यासमोर येतात कुर्बानी देण्यासाठी विक्री होत असलेले वैशिष्टयपूर्ण बोकडे. ईदच्या निमित्ताने चर्चा असते ती बोकडाची. जालना जिल्ह्यात देखील अशाच एका बोकडची चर्चा सुरू आहे. विशेष…

    Farmers Hunger Strike : आठ महिने होऊनही न्याय नाही, अखेर शेतकऱ्यांनी उपसलं उपोषणाचं हत्यार

    Authored by अनंत साळी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 24 May 2023, 8:04 pm Jalna Ambad Ghungarde Hadgaon Villagers Hunger Strike : शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे हे या आमरण…

    त्या दोघींचं लग्न आहे… हेल्पलाइनचा फोन वाजताच चक्र फिरली, पथक घरी धडकलं अन् कुटुंबानं…

    जालना : महाराष्ट्रात सध्या बालविवाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. एकाच दिवशी २ बालविवाह रोखण्यात जिल्हा बाल संरक्षण समितीला यश आलं आहे. बाल संरक्षण कक्षाच्या दक्षतेमुळे जालना जिल्ह्याच्या परतूर व जाफराबाद…

    You missed