• Sat. Sep 21st, 2024

raigad news

  • Home
  • कोकणातील ‘या’ गावात भूगर्भातून येतायत विचित्र आवाज, यंत्रणा धास्तावल्या, संकटाची चाहूल?

कोकणातील ‘या’ गावात भूगर्भातून येतायत विचित्र आवाज, यंत्रणा धास्तावल्या, संकटाची चाहूल?

महाड: रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यात कसबे शिवथर गावात गेले दोन दिवस भूगर्भातून मोठे आवाज असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीच वातावरण आहे. या सगळ्या घटनेनंतर महाडचे प्रांत अधिकारी डॉ. ज्ञानोबा बनापुरे, पोलीस निरीक्षक…

जखमा भरू लागल्या, इर्शाळवाडी बोलू लागली, बागडू लागली, मुलांनी खेळातून दिला जगण्याचा संदेश

खालापूर : रायगड जिल्ह्यात दहा दिवसांपूर्वी इर्शाळवाडीत मोठी दुर्घटना घडली. यामध्ये २७ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक बालकंही आई-वडिलांना पोरकी झाली. या मोठ्या धक्क्यानंतर या चिमुकल्यांची तसेच युवकांची मानसिक स्थिती…

मृग गडावरील ट्रेकिंग महागात, भारदस्त ट्रेकरचा पाय घसरला, डोकं फुटलं, खांदाही निखळला

रायगड : रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील मृगगड हा अवघड गड सर करण्यासाठी काही ट्रेकर आले होते. पावसामुळे निसरड्या झालेल्या जागेवरून पाय सरकल्याने १०० किलो वजनाचा अदनान शफिक खान हा ३८…

मोठा अनर्थ टळला! मुंबई-गोवा महामार्गावर एलपीजी टँकरला अचानक लागली आग; वाहतूक विस्कळीत

रायगड: कोकणात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटात पोळापूर कृषी यांच्या हद्दीत एलपीजी टँकरला मोठी आग लागल्याने खळबळ उडाली आहे. ही आग विझवण्यासाठी महाड परिषदेचा बंब शर्तीच्या प्रयत्न करत होता. त्यानंतर…

सर्पदंशानंतर चार रुग्णालयांचे उंबरे झिजवले, १२ वर्षीय बालिकेचा तडफडून मृत्यू

रायगड : पेण तालुक्यातील जिते येथील बारा वर्षीय मुलीला सर्पदंश झाला. मात्र त्यानंतर योग्य उपचाराअभावी तिचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. ही घटना घडल्याने तालुक्यातील नागरिक हळहळ व्यक्त करीत…

माणगावात मूषक हरीण आढळलं, संपूर्ण रायगडमध्ये एकच चर्चा, वैशिष्ट्ये काय?

रायगड: जिल्ह्यातील माणगांव बाजारपेठेतील व्यापारी कृष्णाभाई गांधी यांच्या दगडी बिल्डिंग मागील गजबजलेल्या परिसरात छोट्या हरणासारखा प्राणी दिसत असल्याचे त्यांनी माणगांवचे वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांना फोनवरून कळविले. तात्काळ शंतनु आणि…

आप्तांचा धीर खचू लागला; इर्शाळगड दुर्घटनेतील मृतांची संख्या २७वर, अजूनही १००हून अधिक जण ढिगाऱ्याखालीच?

म. टा. वृत्तसेवा, अलिबाग : इर्शाळवाडी येथील दरड दुर्घटनेनंतर शनिवारी, दोन दिवसांनंतर ढिगारा उपसण्याचे काम सुरूच होते. त्याचेळी या ठिकाणी आणखी दरडी कोसळण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. आपत्तीमध्ये मृत्यू…

रायगडच्या कर्जतमधील सोलनपाडा धरणाची पाणी पातळी वाढली, प्रशासन सतर्क, ३१ कुटुंबांचं स्थलांतर

नवी मुंबई : महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला तर काही गावांमध्ये पाणी शिरलं आहे. रायगड मधील इर्शाळवाडी इथेही दरड कोसळल्याची भयानक घटना घडली…

आमचा प्रस्ताव त्यांनी मान्य केला असता तर… इर्शाळवाडीच्या सरपंचांचे मोठं वक्तव्य

रायगड: अवघा महाराष्ट्र नव्हे तर देशाला हादरून सोडणारी घटना इर्शाळवाडीत घडली आहे. दरम्यान हा परिसर दरडींच्या धोक्याखालील यादीतही नव्हता. त्यामुळे अचानक घडलेल्या घटनेने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. त्या वाडीचा…

दरड कोसळण्याची भीती; नागरिकांचे स्थलांतर, रायगडातील अजून एक गाव संकटात, मात्र गावकऱ्यांची वेगळीच मागणी

रायगड: कोकणात रायगड जिल्ह्यातील इर्शाळगड दुर्घटनेनंतर प्रशासन कमालीचे सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर पेण येथील नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. येथे भूस्खलनाचा धोका असलेल्या नागरिकांचे तातडीने प्रशासनाकडून स्थलांतर करण्यात आले…

You missed