सरकारला ४०व्या दिवशी आरक्षण द्यावे लागले; समितीबद्दल मनोज जरांगे पाहा काय म्हणाले
जालना: मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांच्या साखळी उपोषणाचा आजचा ८वा दिवस आहे. आज शहागड आणि वाळकेश्वर गावातील मराठा बांधव साखळी उपोषणासाठी बसलेले आहेत. काल त्यांच्या प्रकृतीच्या सर्व तपासण्या…
वडिलांच्या उपोषणाचा १६ वा दिवस, आता लेकही मैदानात, बुलढाण्यातील मोर्चात आक्रमक
बुलढाणा : जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन सुरु होतं. १ सप्टेंबरला सायंकाळी अंतरवाली सराटीतील मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. यावेळी घडलेल्या घटनेत आंदोलक आणि…
मनोज जरांगेंनी सरकारला एक महिना दिला पण पाच अटी सांगितल्या, जाणून घ्या
अनंत साळी, जालना :अंबड तालुक्यातील अंतरावाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी सरकारला एका महिन्याचा वेळ दिला आहे. सरकारनं एका महिन्यात निर्णय घेतला नाही तर ३१ व्या…
आरक्षणाचा लढा कधी थांबवणार? मनोज जरांगेंनी आंदोलकांना दिला महत्त्वाचा शब्द, म्हणाले…
जालना : जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटीमध्ये राज्याचे कॅबिनेट मंत्री संदिपान भुमरे आणि अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. भुमरे आणि खोतकर यांनी मनोज जरांगे यांना काल झालेल्या…
मोठी बातमी: उपोषणाचा ९वा दिवस, मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी सलाईन लावलं
जालना: मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेलेल्या मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे. गेल्या आठ दिवसांपासून मनोज…
संकटमोचक गिरीश महाजन अंतरवाली सराटीत, मनोज जरांगे यांची मनधरणी सुरु, काय घडलं?
जालना : जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली गावात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, भाजप आमदार नितेश राणे, आमदार मंगेश चव्हाण दाखल झाले आहेत. गिरीश महाजन यांच्याकडून मनोज जरांगे यांना उपोषण मागं घेण्याची…
काळजी करू नका, माझी तुम्हाला खंबीर साथ, राज ठाकरे यांचा मनोज जरांगे यांना फोन
जालना : जालन्यात झालेल्या लाठीहल्ल्यानंतर विविध राजकीय पक्षांचे नेते आणि प्रतिनिधी मराठा समाजातील आंदोलकांची भेट घेतायत. काल शरद पवार, उद्धव ठाकरे, संभाजीराजे, उदयनराजेंनी मराठा आंदोलकांना धीर दिल्यानंतर आज मनसेच्या वतीने…
गृहमंत्रीपदावर बसलेल्या व्यक्तीला इतका खोटारडेपणा शोभत नाही; मराठा नेते मनोज जरांगे कडाडले
जालना: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे धडधडीत खोटं बोलत आहेत. पोलीस गोळ्या घालत होते, म्हणूनच मराठा आंदोलक मला वेढा देऊन बसले होते. देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत केलेला दावा सपशेल खोटा आहे.…