• Sun. Sep 22nd, 2024

navi mumbai news

  • Home
  • कर्तव्य बजावत असताना नियतीनं डाव साधला, पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी अंत, मुलाचं पितृछत्र हरपलं

कर्तव्य बजावत असताना नियतीनं डाव साधला, पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी अंत, मुलाचं पितृछत्र हरपलं

रायगड: अलीकडे शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये ही हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढले आहे. पोलीस खात्यामध्येही काही कर्मचाऱ्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या काही घटना घडल्या आहेत. असाच एक दुर्दैवी मृत्यू रायगड जिल्ह्यात…

पनवेलची तहान भागणार, कुंडलिका नदीचे ५१७ एमएलडी आरक्षित ठेवण्यासाठी प्रस्ताव

कुणाल लोंढे, पनवेल: अत्यंत वेगाने विकसित होणाऱ्या पनवेल महापालिका क्षेत्रातील पाण्याची चिंता मिटावी, म्हणून पाण्याचे स्रोत नव्याने निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी पनवेलपासून ९० किलोमीटर अंतरावर असलेल्या रायगड जिल्ह्यातील टाटा…

नवी मुंबईकरांनो…आता बसमध्ये मोबाईल वापरताना पाळावा लागेल नियम; अन्यथा होणार कारवाई, जाणून घ्या

नवी मुंबई : बेस्टपाठोपाठ आता नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमानेदेखील एनएमएमटी बसमधून प्रवास करताना मोबाइल फोनवर मोठ्या आवाजात बोलण्यास किंवा मोठ्या आवाजात गाणी, व्हिडीओ वाजवण्यास मनाई केली आहे. सहप्रवाशांची गैरसोय…

ठाणे, नवी मुंबईत वाहतूककोंडी होणार? दोन महिने या वेळेत अवजड वाहनांना बंदी; कुठेकुठे नो एन्ट्री

किशोरी तेलकर यांच्याविषयी किशोरी तेलकर कंसल्टेंट किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता…

दिग्गजांकडून कौतुक, लाखोंना स्फूर्ती, ऐरोलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची वैशिष्ट्ये जाणून घ्या

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे ऐरोली सेक्टर-१५, येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे अल्पावधीतच देशातील अत्यंत आगळेवेगळे स्मारक म्हणून सर्वत्र नावाजले जाऊ लागले आहे. ५…

लग्नानंतर पतीने असं काही रूप दाखवलं की नैराश्य सहन होईना, अखेर पत्नीने उचललं टोकाचं पाऊल

नवी मुंबई : २१ व्या शतकामध्ये देखील स्रियांना शारीरिक, मानसिक, संशयाच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. अनेकवेळा स्रियांना या त्रासाला कंटाळून जीवन नकोसा होतो आणि मग या नैराशातूनच टोकाचे पाऊल…

अवकाळीचा मसाला बाजारालाही फटका; लाल मिरचीचे नुकसान, टंचाई भासून दर वाढण्याची शक्यता

नवी मुंबई: या आठवड्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतमालाचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहेच. परंतु याचा विपरित परिणाम शहरी जनजीवनावरही होणार आहे. या पावसाने…

पनवेल पालिकेत ३७७ जागांसाठी भरती; ८ ते ११ नोव्हेंबरदरम्यान २१ जिल्ह्यात लेखी परीक्षा, वाचा सविस्तर…

पनवेल: पनवेल महापालिकेच्या भरतीप्रक्रियेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. ३७७ जागांसाठी ८ ते ११ डिसेंबरदरम्यान राज्यभरात २१ जिल्ह्यांमधील ५७ केंद्रांवर विविध पदांची लेखी परीक्षा होणार आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या माध्यमातून…

नवी मुंबईत मनसे आक्रमक, मराठी पाट्यांचा आग्रह, मुदत संपूनही इंग्रजी पाट्या लावणाऱ्यांना आंदोलनाचा इशारा

नवी मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठी पाट्यांसदर्भात दिलेल्या आदेशाचे पालन नवी मुंबई शहरामध्ये होताना दिसत नाही. कारण अद्यापही दुकानांवरील पाट्या या मराठीमध्ये पाहायला मिळत नाहीत, इंग्रजी अक्षरात ठळक नावाच्या पाट्या…

शरद पवारांचा भर पावसात लढ्याचा संदेश, निसर्गाची साथ नसली तरी देशाच्या ऐक्यासाठी संघर्ष…

नवी मुंबई : भारतीय हवामान विभागानं जारी केलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस सुरु आहे. या अवकाळीचा पावसाचा जसा शेतीला फटका बसत आहे. तसाच तो राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांना देखील…

You missed