• Fri. Mar 20th, 2026

    rain update

    • Home
    • BREAKING: माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती? खालापूरमध्ये वसाहतीवर दरड कोसळली, ५० हून अधिक जण अडकल्याची भीती

    BREAKING: माळीण दुर्घटनेची पुनरावृत्ती? खालापूरमध्ये वसाहतीवर दरड कोसळली, ५० हून अधिक जण अडकल्याची भीती

    रायगड: खालापूर येथील इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतीवर मोठी दरड कोसळली असल्याची घटना घडली आहे. चौक गावापासून ६ किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासी वाडी आहे. हा दरड…

    रायगडात धो-धो पाऊस, नद्या धोकादायक पातळीवर; अजित पवारांचे जिल्हा प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश

    मुंबई: रायगड जिल्ह्यात सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांना दूरध्वनी करून त्यांच्याकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात…

    जगबुडी-वाशिष्टीने धोक्याची पातळी ओलांडली; महाड-खेड पुराच्या उंबरठ्यावर, हवामान विभागाचा अंदाज काय?

    रायगड: कोकणात मंगळवारपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे कोकणातील पुराचा धोका असलेल्या महार चिपळूण खेड येथील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे ७.५०…

    चंद्रपुरात ढगफुटी सदृश पाऊस; रस्ते जलमय, नागरिकांच्या घरात पाणीच पाणी

    चंद्रपूर: शहरात आज झालेल्या पावसाने शहरवासियांची दाणादाण उडाली. अवघ्या चार तासांत २४० मिलीलिटर पाऊस बरसला. या पावसाने शहरातील बहुतांश भाग जलमय झाला. रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. रस्त्यांना नदीपात्राचे स्वरूप…

    मुंबई-पुण्यात पाऊस, कोकणाला रेड अलर्ट, तर काही भाग अजूनही कोरडेच, पाहा ताजे अपडेट्स

    मुंबई: कोकण विभागामध्ये एकीकडे रेड अलर्ट देण्याइतक्या पावसाची शक्यता असताना, राज्यात मात्र अजूनही पेरणीसाठी पुरेशा पावसाचा पत्ता नसल्याचे चित्र आहे. येत्या चार आठवड्यांच्या पूर्वानुमानुसार कोकण विभाग वगळता इतर विभागांमध्ये मोठ्या…

    Weather Update: दीड तासाच्या पावसाने त्र्यंबकेश्वर जलमय, गुघडाभर पाणी, भाविकांना मनस्ताप

    नाशिक: बहुप्रतिक्षित असलेल्या पावसाने जूनच्या शेवटच्या आठवड्यात नाशिक शहरासह ग्रामीण भागात जोरदार हजेरी लावली. यामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाल्याने नाशिककरांना उकड्यापासून दिलासा मिळाला असून उशिरानने दाखल झालेल्या पावसाने आता चांगलाच…

    प्रदूषित ओहोळ चढणीच्या माशांच्या मुळावर, अमूल्य ठेवा नामशेष होण्याची भीती

    Dahanu News: पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर, डहाणू आणि तलासरी या तालुक्यांना समुद्रकिनारा लाभला आहे. पावसाळ्यात सव्वाशे किमी लांबीच्या या किनारपट्टीवर अनेक छोट्या-मोठ्या खाड्यांच्या माध्यमातून पश्चिम घाटावरून ओहोळ आणि नद्यांद्वारे पाणी…

    राज्यासह देशात मान्सूनची जोरदार एन्ट्री, मुंबई-दिल्लीत ६२ वर्षात जे झालं नाही ते घडलं

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मान्सूनचे वारे पुन्हा सक्रीय झाल्यानंतर अवघ्या २४ तासांमध्ये मान्सूनने महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश पार करत दिल्लीपर्यंत झेप घेतली. तसेच गुजरात, राजस्थानच्या काही भागांमध्येही मान्सून…

    नाशिक जिल्ह्यात जूनमध्ये अवघा १५ टक्के पाऊस; पावसाअभावी टंचाईचे दाटले ढग

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : जिल्ह्यात जून महिन्यात सरासरीच्या अवघा १५ टक्के पाऊस झाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत ५५ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह जिल्हावासीयांत चिंता व्यक्त…

    मान्सूनला उशीर झाल्याने फटका, राज्यातील ‘या’ शहरात फक्त तीन दिवसांचा पाणीसाठा, त्यानंतर…

    पनवेल: पनवेल महापालिकेच्या देहरंग धरणातून सध्या दिवसाला चार एमएलडी पाणी उचलले जाते. पुढील तीन दिवसांत धराणातील पाणी पूर्ण संपणार असल्यामुळे महापालिकेला आता पूर्णपणे एमजेपीच्या पाण्यावर विसंबून रहावे लागणार आहे. पूर्वीच्या…

    You missed