Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना अवकाळीचा फटका; उन्हाच्या ‘रेड अलर्ट’दरम्यान वादळी पाऊस, शेतमालाचे नुकसान
Vidarbha Rain: अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका रब्बी आणि बागायती पिकांना बसला आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत आपला शेतमाल विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांची अचानक आलेल्या पावसामुळे मोठी तारांबळ…
नागपुरकरांसाठी बातमी! अनेक भागांत आज वीजपुरवठा राहणार बंद; देखभाल-दुरुस्तीसाठी महावितरणाचा निर्णय
म.टा.प्रतिनिधी, नागपूर: मान्सूनपूर्व देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे आज, बुधवारी सिव्हील लाइन्स विभागातील क्लार्क टाऊन या वीज वाहिनीबरोबरच काँग्रेसनगर व बुटीबोरी विभागातील काही वाहिन्यांवरील वीजपुरवठा बाधित राहणार आहे. यामुळे शहरातील अनेक…
साठेबाजांवर कठोर कारवाई! इंधनाच्या कृत्रिम टंचाईवरुन मुख्यमंत्र्यांचा इशारा, गृह विभागाला आदेश
मुंबई : राज्यात पेट्रोलबाबत सरासरी मागणीपेक्षा २३ टक्क्यांनी मागणी वाढली आहे. डिझेलच्या मागणीत तर तब्बल ५२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अकोला येथे तर १५४ टक्क्यांपेक्षा जास्त पुरवठा होत आहे. तरीही…
तिजोरीला खड्डा! मुंबई महापालिकेसाठी चर पुनर्भरण खर्चीक होणार; 243 कोटींचा खर्च वाढून 618 कोटींवर
मुंबई : अमेरिका-इराण युद्धामुळे स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठ्यावर (एलपीजी) परिणाम झाला. त्यामुळे पाइप गॅसला पसंती मिळू लागली. परिणामी पाइप गॅसच्या जोडण्या उपलब्ध करून देण्यासाठी महानगर गॅस लिमिटेड कंपनीला (एमजीएल) रस्त्यावर चर…
Nagpur Crime: सख्खा भाऊ पक्का वैरी! पैशांसाठी मोठ्या भावाने धाकट्याला संपवलं, नागपूर हादरलं
Nagpur Crime: 4500 रुपयांसाठी मोठ्या भावाने लहान भावाला लोखंडी रॉडने वार करुन संपवल्याची घटना घडली आहे. नागपूर क्राईम(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, नागपूर: हरवलेल्या साडेचार हजार रुपयांच्या संशयातून झालेल्या…
Water Level In Dams: मुंबईकरांनो, पाणी जपून वापरा! अप्पर वैतरणाने गाठला तळ; अवघा 5 टक्के पाणीसाठा शिल्लक, इतर धरणांची काय स्थिती?
Mumbai Dam Water Level: कमी पावसाचा अंदाज, वाढत्या तापमानामुळे धरणातील पाण्याचे होणारे बाष्पीभवन या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने केलेली दहा टक्के पाणीकपात आणि राखीव पाणीसाठ्याच्या मंजुरीनंतरही मुंबईकरांना पाणी जपूनच वापरावे लागणार…
Devendra Fadnavis: पुण्यात 400 कोटींची गुंतवणूक; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करार, एक हजारांहून अधिक रोजगारांची निर्मिती
पुणे : ऊर्जा आणि तापमान नियंत्रण उपाययोजना या क्षेत्रातील जागतिक आघाडीची कंपनी अग्रेको इंडिया पुढील दहा वर्षांत पुण्यामध्ये ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या संदर्भात कंपनीने सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र…
Rohit Pawar: काळाबाजार शेतकरी नव्हे, मंत्रीच करतात; गिरीश महाजनांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची टीका
म.टा.वृत्तसेवा, सटाणा: ‘इंधन टंचाई निर्माण झालेली असताना सरकारने ती नियंत्रणात आणण्याऐवजी शेतकऱ्यांवर आरोप करण्याचे काम सुरू केले आहे. काळाबाजार शेतकरी नव्हे, मंत्रीच करतात’, अशी टीक आमदार रोहित पवार यांनी सोमवारी…
Nashik Politics: नाशिकच्या जागेवरुन भाजप-शिवसेनेचे जुळेना सूत; इच्छुकांच्या मुंबई-जळगावला वाऱ्या
Nashik Politics: राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आज मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेणार आहेत. नाशिकच्या जागेची मागणी ते करणार असल्याचे सांगितले जात आहे. नाशिक राजकारण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा.…
डिझेल संपले, ट्रॅक्टर शेतात उभे; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे इंधनटंचाईचे संकट
Chhatrapati Sambhajinagar Fuel Crisis: शहर परिसरात शेतकऱ्यांच्या डिझेल व पेट्रोलसाठी रांगा लागलेल्या आहेत. डिझेलसाठी रांगेत उभे असलेल्या शेतकऱ्यांना ‘मेलडी’ चॉकलेट देऊन सरकारचा निषेध करण्यात आला. इंधन टंचाई(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) तुषार…