• Sat. Sep 21st, 2024

prakash ambedkar

  • Home
  • राज्यात पुन्हा तिसरी आघाडी? वंचितच्या गोटात वेगवान हालचाली; आंबेडकरांना कोणाकोणाची साथ?

राज्यात पुन्हा तिसरी आघाडी? वंचितच्या गोटात वेगवान हालचाली; आंबेडकरांना कोणाकोणाची साथ?

मुंबई: राज्याच्या राजकारणात तिसरी आघाडी स्थापन होण्याची शक्यता आहे. या आघाडीचं नेतृत्त्व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर करू शकतात. तशा हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा २०१९…

संघाची शपथ, संविधान बदलण्याचा डाव, सगळ्याचा रेकॉर्ड; आंबेडकरांनी एक-एक करुन सगळंच सांगितलं

मुंबई: देश चालवण्यासाठी ३०० जागा पुरेशा असतात. ४०० जागा संविधान बदलण्यासाठीच लागतात, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं. संधी मिळाली तर आम्ही संविधान बदलू अशी शपथ राष्ट्रीय…

प्रकाश आंबेडकरांचा मास्टर स्ट्रोक, वंचितच्या भूमिकेचे महाराष्ट्रातून जोरदार स्वागत; कोल्हापुरातून शाहू महाराजांचा विजय निश्चित

मुंबई : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांना वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत सांगितले. वंचित बहुजन आघाडीच्या या…

प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला दिला अल्टिमेटम; २६ मार्चपर्यंत तिढा सुटला नाही तर…

मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठी घोषणा केली. महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा २६ मार्चपर्यंत सुटला नाही तर वंचित बहुजन आघाडी आपली भूमिका स्पष्ट करणार…

वंचितमुळे बिघडणार महाविकास आघाडीचे गणित, जागावाटपाचा तिढा न सुटल्याने मित्रपक्ष पेचात

म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर: महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडीच्या समावशेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची चिंता वाढली असून विदर्भातील बुलडाणा, अकोला, चंद्रपूर आणि गडचिरोलीसारख्या काही मतदारसंघातील…

जरांगेंनी लोकसभा लढवावी, माझा त्यांना पूर्ण पाठिंबा, ७० टक्के मते घेऊन विजयी होतील: आंबेडकर

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवावी. ते जालन्यातून ७० टक्के मते घेऊन एकही रूपया खर्च न करता विरोधी उमेदवाराला मात देऊ शकतील, अशी…

आम्ही ७ मतदारसंघात तुम्हाला पूर्ण पाठिंबा देऊ, प्रकाश आंबेडकरांचं काँग्रेस अध्यक्षांना पत्र

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र पाठवले असून, यात राज्यातील काँग्रेस पक्षाच्या ७ जागांवर पाठिंबा देण्याचा प्रस्ताव देण्यात…

अखेर मविआचं ठरलं! वंचितबद्दल मोठा निर्णय; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? कोणाला किती जागा?

मुंबई: निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकाच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पण महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अद्याप जागावाटप झालेलं नाही. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाचा तिढा कायम आहे. महाविकास…

नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले तर सर्वसामान्यांच्या दारात ईडी दिसेल : प्रकाश आंबेडकर

नरेंद्र मोदी यांच्याकडून गुजरातच्या माणसांना एक वागणूक आणि इतरांना वेगळी वागणूक दिली जाते. तुम्ही मोदींना पुन्हा सत्तेत आणलं तर पुढील पाच वर्षांमध्ये सर्वच कारखाने गुजरातला गेले म्हणून समजा, अशी टीका…

आंबेडकरांनी जागा सांगितल्या, यादीही सादर केली, तिढा सुटण्याऐवजी वाढला, बैठकीत नेमकं काय घडलं?

मुंबई : लोकसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र महाविकास आघाडीच्या आणि महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याचे नाव घेताना दिसत नाही. त्यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील चारही प्रमुख पक्षांची जागा वाटपासंदर्भातील…

You missed